राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळ

राज्यातील कंत्राटी कर्मचारी आर्थिक संकटात; मागील पाच वर्षापासून पगारात एक रुपयाची वाढ नाही; किमान वेतनला हरताळ

भारत सरकारने शिक्षण आरोग्य शेती उद्योग यासारख्या विविध विभागांमध्ये देशाचा विविध क्षेत्रात स्तराचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योजना राबवायला सुरुवात केली होती. परंतु या योजना राबवत असताना यामध्ये सरकारी कर्मचाऱ्या ऐवजी Contractual Employee भरती केले आहेत. शिक्षण विभागात 1994 पासून विविध योजना राबविण्यासाठी सुरुवात झालेली होती. त्यासाठी महाराष्ट्रात 1997 पासून डीपीइपी हा प्रकल्प राबवायला सुरुवात झाल्याने त्या प्रकल्पांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून सर्व शिक्षण मोहीम त्यानंतर सर्व शिक्षा अभियान त्याच्यानंतर एम एच -8 आणि आता समग्र शिक्षा MH- 394 नवीन शैक्षणिक धोरण या योजना मार्फत रबवायला…

Read More

Trigger Recession In IT sector |आयटी कंपन्यांमध्ये नोकरभरतीत संभाव्य मंदीची भीती ?

Trigger Recession In IT sector |आयटी कंपन्यांमध्ये नोकरभरतीत संभाव्य मंदीची भीती ?

आयटी कंपन्यांसह कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांचे आर्थिक निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस सारख्या भारतीय आयटी दिग्गजांनीही पहिल्या तिमाहीत त्यांची कमाई आणि कामगिरी जाहीर केली आहे. Trigger Recession in IT sector : दोन्ही मोठ्या भारतीय आयटी कंपन्यांच्या आर्थिक तपशीलानुसार, त्यांनी हेडकाउंटमध्ये घट नोंदवली. नोकरभरतीच्या आघाडीवरही, दोन्ही कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) मंदी पाहिली. यामुळे संभाव्य मंदीची भीती निर्माण झाली आहे, ज्याचा देशाच्या जीडीपीमध्ये IT क्षेत्राचा वाटा 8 टक्के असल्यामुळे देशाच्या व्यापक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ…

Read More

Demonetisation | पुन्हा होणार नोट बंदी दोन हजारांची नोट चलनातून बाहेर: या तारखेपर्यंत मुदत

Demonetisation | पुन्हा होणार नोट बंदी दोन हजारांची नोट चलनातून बाहेर: या तारखेपर्यंत मुदत

Demonetisation 2000 note out of circulation: Expiry till this date भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 2016 च्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा RBI ने केली आहे. मात्र, सध्या बाजारात 2000 च्या नोटा चलनात राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना ग्राहकांना 2000 रुपयांच्या नव्या नोटा देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जमा करता येतील. Demonetisation 2000 note out of circulation:…

Read More

बारसु कोकणात होणार रिफायनरी प्रकल्प काय आहे. प्रकल्पाला विरोध का होतोय. रिफायनरी प्रकल्प समुद्र किनारावरच का असतो

बारसु कोकणात होणार रिफायनरी प्रकल्प काय आहे. प्रकल्पाला विरोध का होतोय. रिफायनरी प्रकल्प समुद्र किनारावरच का असतो

कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रण पेटले आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. स्थानिकांनी अगदी आरपारच्या आंदोलनाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे ‘बारसू’कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. प्रस्तावित रिफायनरी जागेच्या सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध आहे. रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेने संघर्ष वाढलेला आहे. तूर्तास ग्रामस्थ व जिल्हा प्रशासनाच्या चर्चेची पहिली पार पडलीये. गुरुवारी पर्यावरण तज्ञ्ज यांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. पण हा रिफायनरी प्रोजेक्ट नेमका काय आहे? यावरुन राजकारण का होतंय? कोणत्या पक्षाचं काय म्हणणं आहे, हे…

Read More

वाळू बाबत महाराष्ट्रचा सरकार मोठा निर्णय; वाळू तस्करीवर हातोडा; महसूल विभागाकडून वाळूची होणार विक्री वाचा काय झाला निर्णय

वाळू बाबत महाराष्ट्रचा सरकार मोठा निर्णय; वाळू तस्करीवर हातोडा;  महसूल विभागाकडून वाळूची होणार विक्री वाचा काय झाला निर्णय

बांधकाम म्हटले म्हणजे वाळूची नितांत आवश्यकता असते हे आपल्याला माहित आहे. परंतु वाळूच्या बाबतीत विचार केला तर अवैधपणे वाळू उपसा आणि त्या माध्यमातून होणारी वाळूची तस्करी हे ज्वलंत असे समस्या वाळूच्या बाबतीत होती. यामुळे बऱ्याचदा भरमसाठ दरात वाळूची खरेदी करणे क्रमप्राप्त होते. Maharashtra government takes big decision regarding sand Hammer on sand smuggling; The sale of sand will be done by the revenue department. Read what has been decided त्यामुळे घराचे बांधकाम करताना किंवा इतर बांधकामांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खर्च वाढत होता. परंतु यामध्ये आता सरकारने नवीन वाळू धोरण आखले…

Read More

Old Pension Scheme ||अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.. या कारणांमुळे संप मिटला.

Old Pension Scheme ||अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.. या कारणांमुळे संप मिटला.

Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended For Old Pension Scheme मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला (For old pension scheme demand) सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन…

Read More

१ एप्रिल पासून चालू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात होणार हे म्हत्वाचे बदल ?

१ एप्रिल पासून चालू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात होणार हे म्हत्वाचे बदल ?

Will this change in the new financial year starting from April 1? नवीन आर्थिक वर्षापासून होणारे आर्थिक क्षेत्रात होणारे महत्त्वाचे बदल आपणास माहीत आहेत का ? चालू आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना असून एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आर्थिक वर्ष बदलल्यावर अनेक महत्त्वपूर्ण बदलांना सर्वांना सामोरे जावे लागणार आहे पुढील महिन्यात होणाऱ्या बदलांमध्ये आधार शिफ्ट प्लॅन सलग्नित इंधन घरातील बदल या बाबी महत्त्वाच्या आहेत. पुढील महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यामुळे ही आर्थिक गोष्टींचे बारकाईने नियोजन करावे लागणार आहे बँकांना पंधरा दिवस सुट्ट्या रिझर्व बँकेने एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची यादी…

Read More

कुटुंबासाठी लाईफ इन्शुरन्स काढताय? या टिप्स वाचा!

कुटुंबासाठी लाईफ इन्शुरन्स काढताय? या टिप्स वाचा!

कोरोनाकाळात अनेकांनी घरातील कर्त्या व्यक्तीला गमावलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आहे. देव न करो आपल्यावर कधी अशी परिस्थिती आली, तर आपल्यामागे आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षीत ठेवता आलं पाहिजे. म्हणूनच आपल्या कुटुंबासाठी लाईफ इन्शुरन्स काढणं हा एक उत्तम मार्ग आहे. पण अनेकांना लाईफ इन्शुरन्स विषयी माहिती नसते. म्हणूनच आजच्या लेखात लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय आणि ते काढण्यासाठीच्या काही टिप्स जाणून घेऊया. लाईफ इन्शुरन्स म्हणजे नक्की काय? लाईफ इन्शुरन्स म्हणजेच “जीवन विमा” हा घरातील कमावता व्यक्ती भविष्यात आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या पाठबळ देण्यासाठी, सुरक्षीत ठेवण्यासाठी…

Read More

महागाईचा भडका- एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत

महागाईचा भडका- एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत

You have to pay a thousand rupees for a cylinder मुंबई : देशात महागाई (Inflation) उच्च स्थरावर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरापासून ते खाद्य तेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वांंच्याच दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे.  वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे ( gas cylinder) दर वाढवण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे. You have to pay a thousand rupees for a cylinder पन्नास रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता 999.50 रुपयांवर…

Read More

बँकांच्या कामकाजाच्या वेळा बदलल्या, जाणून घ्या काय असेल नवीन वेळ, काय आहे एटीएमशी संबंधित नवीन घोषणा

बँकांच्या कामकाजाच्या वेळा बदलल्या, जाणून घ्या काय असेल नवीन वेळ, काय आहे एटीएमशी संबंधित नवीन घोषणा

बँक वेळेत बदल बँक ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता तुम्हाला बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ मिळेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 18 एप्रिल 2022 पासून बँका उघडण्याच्या वेळेत बाजाराच्या ट्रेडिंग तासांपासून (RBI Increase Market Trading hours) बदल केला आहे. 4 दिवस बँक बंद राहिल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI चेंज बँक टायमिंग) ने सोमवार (18 एप्रिल 2022) पासून बँकांच्या उघडण्याच्या वेळेत बदल केला आहे. (Bank Timing change: From today the opening hours of banks changed, know what will be the new timing, what is the…

Read More