Category: समाजकारण

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण

अंतरवाली सराटी (जालना), १७ मे २०२६: मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला २९ मे २०२६ ही अंतिम तारीख देत कडक अल्टिमेटम दिला आहे. या…

शिवराय सर्वांचे, फूट कुणाची? अंजनगाव वादातून महाराष्ट्राला धडा,अनधिकृत पुतळे, जातीय तणाव आणि शिवभक्तीची खरी परीक्षा

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद केवळ एका गावातील घटना नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब आहे.…

माहूरगड पर्यावरणाचा झेंडा फडकवणार कलावंत,नाम फाउंडेशन चे मकरंद अनासपुरे – राज्यस्तरीय संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले

माहूरगड प्रतिनिधी :- (ज्ञानेश्वर कऱ्हाळे ) निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य आयोजित ९ वे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन 27 व 28 ऑक्टोबर 2025 श्री क्षेत्र माहूरगड येथे…

बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेट

अमरावती, 11 जून 2025: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आज…

बहुजन समाजाच्या हक्कासाठी लक्ष्मण हाके यांचा ठाम पवित्रा: “धरणवीरांनी शिकवू नये विवेक आणि विकृती”

Laxman Hake strongly criticizes Ajit Pawar for discrimination in fund distribution as Finance Minister पुणे | प्रतिनिधीओबीसी, भटक्या-विमुक्त, दलित, आदिवासी समाजाच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी…

Oxygen Produce These Six Trees| सहा झाडे जे लाखो ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा जास्त ऑक्सिजन देतात

मुंबई, ३ जून २०२५ – पर्यावरण संरक्षण आणि हवेची शुद्धता राखण्यासाठी झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेषतः भारतात आढळणारी काही झाडे केवळ पर्यावरणाला शुद्ध ठेवत नाहीत, तर लाखो ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा जास्त…

‘खालिद का शिवाजी’ – नेमका काय आहे चित्रपट

सध्या देशभरात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भांमध्ये जी अतिसंवेदनशीलता दिसून येते, त्या पार्श्वभूमीवर ‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट केवळ एक कलाकृती न राहता, ती एक सशक्त सामाजिक हस्तक्षेप बनून…

निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ तर्फे “मूठभर धान्य, घोटभर पाणी ” योजनेअंतर्गत माहूरमध्ये मातीच्या परळाचे वाटप.

तीव्र उष्णतेमुळे मुक्या प्राण्यांना पक्षांना तहान भागविण्यासाठी मंडळाचा उपक्रम… Distribution of soil pellets in Mahur under the “Handful of Grain, A Glass of Water” scheme by the Nature and Environment…

Cast Census In India | जात जनगणना म्हणजे काय आणि ती भारतासाठी का महत्त्वाची आहे?

नवी दिल्ली: १८८१ ते १९३१ पर्यंत ब्रिटिश राजवटीत जातींची गणना ही जनगणनेचा एक नियमित भाग होती. तथापि, १९५१ मध्ये स्वतंत्र भारतातील पहिल्या जनगणनेसह, सरकारने अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती…

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice