लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणा

लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणा

मुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. Minister Aditi Tatkare made an important announcement regarding the Ladki Bahin Scheme. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची…

Read More

शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.

शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.

ज्या इतिहासापासून या देशातील महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा मिळते जीवन जगण्याला, राष्ट्राला, सैन्याला ऊर्जा मिळते. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची अनेक वेळा मोडतोड करताना तथाकथित इतिहास तज्ञ दिसत आहेत. अनेक घटना अशा आहेत की त्याचा जगाने आदर्श घेतला. महाराष्ट्रात मात्र त्यावर तथाकथित चिकित्सा करून जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला जातो. प्रेरणास्त्रोताला कशी हानी पोहचविल्या जाते हे या लोकांकडून होत आहे. असच एक वादग्रस्त वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी सुद्धा केलेले आहे. त्यावर महाराष्ट्रात तीव्रसंतपाची लाट निर्माण झाले आहे. What are the far-reaching consequences of Shiv traitor Rahul Solapurkar’s statement about the historical event of “liberation from Agra”?…

Read More

जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Annual gathering along with parents’ meet, child marriage awareness program organized at Kasturba Gandhi Vidyalaya in Jalna city न्युज प्रतिनिधी | जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन, पालक मिळवा व दहावी बारावीच्या मुलींना निरोप समारंभ असा बहुउद्देशीय कार्यक्रम दि. 04-02-2024 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात गटशिक्षणाधिकारी डॉ भरत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेला होता. विद्यालयाच्या गृहप्रमुख सपना देवकर यांनी उत्तम नियोजन केलेले होते सकाळी अकरा पासून संध्याकाळी पाच पर्यंत मान्यवरांचे मार्गदर्शन, मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, बाल विवाह, अंधश्रद्धा प्रबोधन विषायवर एकांकिक, पालक मेळावा अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल यामध्ये दिसून आले.…

Read More

अंजली बदनामिया यांनी माझ्यावर केलेले कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप खोटे धनंजय मुंडे यांचा पलटवार

अंजली बदनामिया यांनी माझ्यावर केलेले कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप खोटे धनंजय मुंडे यांचा पलटवार

मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आलेली आहे. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासनामार्फत निविदा प्रक्रिया राबवून खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले संपूर्ण आरोप हे धादांत खोटे असून केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले आहेत. Dhananjay Munde’s counter-attack against Anjali Damania’s false accusations against me regarding purchase of agricultural materials scam…

Read More

Anjali Damania On Dhananjay Munde|धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री काळात मोठा भ्रष्टाचार, अव्वाच्या सव्वा किमतीला वस्तू खरेदी करून शासनाला 245 कोटींचा चुना

Anjali Damania On Dhananjay Munde|धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री काळात मोठा भ्रष्टाचार, अव्वाच्या सव्वा किमतीला वस्तू खरेदी करून शासनाला 245 कोटींचा चुना

Anjali Damania On Dhananjay Munde| Big corruption during Dhananjay Munde’s agriculture minister, 245 crores lime to the government by buying goods at twice the market price. काल ट्विटरवर सांगितल्याप्रमाणे अंजली दमानिया यांनी तात्कालीन कृषी मंत्री व व आत्ताचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषिमंत्री काळातील कामकाजासंदर्भात केलेल्या अनेक खरेदी मध्ये वित्तीय नियमावली डावलून आर्थिक अपरातफर झाल्याचे खुलासे करण्यासाठी आज अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठे आरोपांचे गौप्यस्फोट केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना जवळपास 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.धनंजय…

Read More

Beed DPDC Meeting News | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक

Beed DPDC Meeting News | उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार गुरुवारी सकाळी बीडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी परळी येथील राष्ट्रवादी कार्यालयात मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना इशारा दिला की, बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि खंडणी खपवून घेतली जाणार नाही. यानंतर अजित पवार डीपीडीसी बैठकीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. Beed DPDC Meeting in Beed in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar यावेळी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी…

Read More

What is the Eighth Pay Commission? वेतन, भत्ते आणि पेन्शन लाभ मध्ये सुधारणाचा उद्देश आहे.

What is the Eighth Pay Commission? वेतन, भत्ते आणि पेन्शन लाभ मध्ये सुधारणाचा उद्देश आहे.

आठवा वेतन आयोग म्हणजे काय? ८वा वेतन आयोग हा भारतातील एक प्रस्तावित आयोग आहे जो सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (CGE) वेतन, भत्ते आणि पेन्शनरी लाभांमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश आहे. तथापि आठव्या वेतन आयोगाच्या पगार सुधारणांच्या शिफारशींबद्दल जाणून घ्या. नवीन फिटमेंट घटक, त्याचा मूळ वेतनावर होणारा परिणाम, वेतन मॅट्रिक्समधील अद्यतने आणि अपेक्षित भत्ते समजून घ्या. २०२६ पासून सरकारी पगार आणि पेन्शन कसे बदलू शकतात याबद्दल स्पष्टता. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवार १६ जानेवारी २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे आणि त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ८ व्या वेतन…

Read More

मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा एल्गार; आंदोलनाचे हत्यार जुनेच, मगाण्या जुन्याच, वेळ सातवी- पुढे काय? वाचा सविस्तर

मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा एल्गार; आंदोलनाचे हत्यार जुनेच, मगाण्या जुन्याच, वेळ सातवी- पुढे काय? वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लागू करण्यासाठी, हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी, सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी तसेच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे दि. २५ जानेवारी २०२५ पासून सामुहिक सातवे अनिश्चित उपोषण सुरू केलेले आहे. Manoj Jarange’s protest once again, the weapon of the protest is the same old demand; the seventh time. What next? मराठा आरक्षण मागणी सोबतच यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात कुणबींना आरक्षण देण्यासाठी मराठा समाजातील ‘सगेसोयरे’ (रक्ताचे नातेवाईक) म्हणून कुणबींना…

Read More

परळीत पुन्हा एक हत्याकांड उजेडात; तहसील कार्यालयासमोर झाली होती महादेव मुंडेची हत्या, अजून तपास नाही आरोपी सापडत नाही

परळीत पुन्हा एक हत्याकांड उजेडात; तहसील कार्यालयासमोर झाली होती महादेव मुंडेची हत्या, अजून तपास नाही आरोपी सापडत नाही

बीड| केज तालुक्यातील मसजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण अजूनही ताजे असतानाच, आता भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येचे प्रकरण उजेडात आणले आहे. महादेव मुंडे (महादेव मुंडे हत्या प्रकरण) हे मूळचे कन्हेरवाडीचे रहिवासी होते. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. परळी वैजनाथ तहसीलसमोर त्यांची हत्या करण्यात आली. Mahadev Munde was murdered in front of the tehsil office, murder case comes to light in Parli; investigation is still ongoing and the accused has not been found. सुरेश धस यांनी या प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत.…

Read More

खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन;  कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुक

खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन;  कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुक

मुंबई, दि. 20 :- ‘..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान आहे,’ अशा शब्दांत खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरूष संघांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. Congratulations to the women’s and men’s teams for winning India’s first Kho-Kho World Cup; Special praise to captains Priyanka Ingle and Pratik Waikar या दोन्ही संघांचे कर्णधारपद महाराष्ट्राकडे असताना हा अविस्मरणीय विजय साकारला गेल्याचा विशेष आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महिलासंघाची कर्णधार प्रियंका इंगळे, पुरूष संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांनी…

Read More