वरुणराजाची कृपा बळीराजा सुखावला | Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain

Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain
जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतो असा इतिहास आहे यंदा मान्सूनचे जून मध्ये आगमन झाले खरे दोन वेळेस पाऊस ही पडला परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली होती पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली होती पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी दिलासादायक बातमी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यामध्ये उद्यापासून (8 जुलै) वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भातील अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची नजर ही आकाशाकडे लागून राहिलीये
शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने बळीराजाची दमदार आगमनाने खुश करून टाकली सर्वदूर पडलेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला आहे पेरण्या करूनही बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता.
दरम्यान पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे.
आज पंधरा दिवस झाले पावसाचा थेंबही नव्हता तर आज वरुणराजाने दिलासा दिला आहे काय शेतकऱ्यांच्या मनात अनेक विचार येत होते दुहेरी पेरणी होईल का आणि पेरणी झाली तर खत बियाणे आणायचं कुठून हा बळीराजा समोर एक प्रश्न होता परंतु वरुणराजाने एका प्रकारे त्यांच्यावर कृपा केली असे म्हणावे लागेल परंतु कृषी दुकानदार हे बळीराजाची आर्थिक लूट करतात आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कधी येईल अशी कृषी दुकानदारांची अशा असते परंतु देव तारी त्याला कोण मारी असेच म्हणावे लागेल आज बळीराजा खूष झाला आहे. Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यामध्ये उद्यापासून (8 जुलै) वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भातील अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची नजर ही आकाशाकडे लागून राहिलीये
या ही आपल्या फयद्याच्या बातम्या व लेख ——
- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने नवव्या राज्यस्तरीय पर्यावरण सम्मेलनासाठी माहुर येथे राज्याध्यक्षाचा पाहणी दौरा…माहूर :- (प्रतिनिधी) ज्ञानेश्वर कऱ्हाळे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या…
- अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नोंदणी सुरू, तीन जूनला पहिल्या फेरीचे अंतिम गुणवत्ता यादी |Online admission process registration for class 11 begins, final merit list of first round on June 3पुणे : राज्यात पहिल्यांदाच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील…
- IPL 2025 Playoffs: Qualified teams, schedule, timetable, venue, streaming| आयपीएल २०२५ प्लेऑफ: पात्र संघ, वेळापत्रक, वेळापत्रक, ठिकाण, स्ट्रीमिंगइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२५) चा १८ वा हंगाम स्वतःच्या पद्धतीने अनोखा ठरला आहे, कारण…
- दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध गुजरात टायटन्स (जीटी) आयपीएल २०२५, समोरासमोर, आगामी सामना आणि निकालआयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आणि गुजरात टायटन्स (जीटी) पाच वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये डीसीने…
- आकाशात चमकणारी विज कशी तयार होते ? कशी पडते ? वीज का आहे महत्वाची ? भीती नव्हे काळजी घेणे, सर्व प्रक्रिया समजून घेऊया….पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असते. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत…