मी शेतकऱ्यांसाठी त्यांचा आवाज म्हणून रस्त्यावर उतरेन; शेतकऱ्यांशी देखील गद्दारी करणारं हे सरकार आहे. -उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे : एका बाजूला दिवाळी सुरू आहे नि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं दिवाळं निघालं आहे. दिवाळी साजरी तर सोडून द्या. दिवाळीत कपडे कोणते घालायचे, अन्न काय शिजवणार हा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे. विरोधी पक्ष म्हणून आलेलो नाही. … Read more