हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीची हत्या की आत्महत्या आणि श्रीमंतीने माजलेल्या हगवणे कुटुंबाच्या हागऱ्या गोष्टी
Pune Death Vaishnavi Hagavane For Hundabali Case
Pune Death Vaishnavi Hagavane For Hundabali Case
परळी वैजनाथ: परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या गाडीला आज (दि.२६) दुपारी लातूर -तुळजापूर- सोलापूर रस्त्यावरील बेलकुंड (जि.धाराशिव) गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात…
माहूर प्रतिनिधी (ज्ञानेश्वर कऱ्हाळे) निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता जागतिक…
यावर्षी महाराष्ट्रात १२ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि आनंदाचे वातावरण आहे. [Atmosphere of joy; Monsoon arrived in Maharashtra 12…
भारतीय हवामान विभागाने (IMD) 21-25 मे साठी महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण क्षेत्रातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २४ तासांत ११५.६ मिमी पेक्षा जास्त आणि…
माहूर :- (प्रतिनिधी) ज्ञानेश्वर कऱ्हाळे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पर्यावरण विषयक विविध उपक्रम पार पाडले जातात , तसेच दरवर्षी पर्यावरण प्रेमींसाठी राज्यात विविध…
पुणे : राज्यात पहिल्यांदाच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील नऊ हजार २९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी बुधवारपासून (ता. २१) ऑनलाइन…
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२५) चा १८ वा हंगाम स्वतःच्या पद्धतीने अनोखा ठरला आहे, कारण पहिल्या ५९ सामन्यांनंतर एकाही संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळालेले नाही. तथापि, आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून…
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आणि गुजरात टायटन्स (जीटी) पाच वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये डीसीने तीन सामने जिंकले आहेत आणि जीटीने दोन सामने जिंकले आहेत. हेड-टू-हेड रेकॉर्ड अजूनही घट्ट आहे,…
पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असते. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असल्याने ती अपरिहार्यच आहे. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही. शिवाय…