Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे भरती सेलमार्फत अपरेंटिसच्या 3591 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrc-wr.com या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. 24 जुन 2021 ही अर्ज पाठविण्याची अखेरची तारीख आहे. (Indian Railways Recruitment 2021 Vacancies for 10th pass candidates get govt job without any exam)
Railway Recruitment 2021: पात्रता
- उमेदवार 15 ते 24 वर्षे वयोगटातील असावेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून एकूण 50०% गुणांसह दहावी (मॅट्रिक) परीक्षा दिली असावी.
Railway Recruitment 2021: वेतन/ स्टायपेंड
अपरेंटिस पदासाठी निवड झालेले उमेदवारांना 1 वर्ष प्रशिक्षण(Traning) देण्यात येईल. संबंधित राज्य सरकारांच्या शासित नियमांनुसार प्रशिक्षणादरम्यान ट्रेनिंग कालवधीसाठी b वेतन दिले जाईल
हेही वाचा: NEET UG परीक्षेसाठी ‘Application Form’ लवकरच होणार जाहीर
Railway Recruitment 2021: निवड प्रकिया
अर्जदारांकडून दोन्ही मॅट्रिकमध्ये (किमान %०% (एकूण) गुणांसह) मिळविलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरीनुसार गुणवत्ता यादीवर आधारित निवड केली जाईल आणि
आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व दिले जाईल. कोणतीही लेखी किंवा तोंडी परीक्षा होणार नाही. निवडलेल्या अर्जदारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
Railway Recruitment 2021: पदभरतीबाबत माहिती
अपरेंटिस – 3591 रिक्त पदे
मुंबई डिव्हिजन (MMCT) – 738
वडोदरा (BRC) डिव्हिजन – 489
अहमदाबाद डिव्हिजन (ADI) – 611
रतलाम डिव्हिजन (RTM) – 434
राजकोट डिव्हिजन (RJT) – 176
भाननगर वर्कशॉप (BVP) – 210
लोअर परेल प/शॉप – 396
महालक्ष्मी प/शॉप- 64
भावनगर (BVP ) पं/शॉप – 73
दाहोड(DHD) प/शॉप- 187
प्रतापनगर (PRTN) प/शॉप, वडोदरा – 45
साबरमीत (SBI ) इंजि. प/शॉप, अहमदाबाद – 60
साबरमती(SBI ) सिग्नल प/शॉप, अहमदाबाद – 25
हेडक्वारटर ऑफिस – 34
हेही वाचा—————
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ६ लाख ४० हजार… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी सायंकाळी साखरपुड्याच्या वऱ्हाडातील भरलेल्या टेम्पोला भीषण अपघात… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध केमिस्ट्री शिक्षक आणि आरसीसी कोचिंगचे संस्थापक शिवराज… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणअंतरवाली सराटी (जालना), १७ मे २०२६: मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला २९ मे २०२६ ही अंतिम… Read more: मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण




