Category: कृषी

जागतीक पर्यावरण दिनानिमित्त पद्मभूषण अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

राळेगणसिद्धी ता- पारनेर येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे सरांच्या जयंती व ०५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातील सर्व पर्यावरण प्रेमींना संस्थेच्या…

Maharashtra Monsoon News| या तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. हवामान खात्याची माहिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. यावर्षी मान्सून हा ७ ते ८ दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या मान्सून अंदमान (Monsoon Update)…

मंत्रिमंडळ निर्णय शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन…

शेतकऱ्यांसाठी कुसूम सौर कृषीपंप महत्त्वाची बातमी

कुसूम सौर कृषीपंप महत्त्वाची अपडेट, शेतकऱ्यांना अर्जांसाठी येत आहेत मोठ्या अडचणी. पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप मिळण्यासाठीचा दुसरा टप्पा बुधवार (ता. १७) सुरू झाला आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया…

लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम “निसर्गाचे पर्यावरण धोक्यात आले आहे. उष्णतेने सर्वोच्च तापमान गाठल्याने उष्माघाताने मानवाचे जीवनमान धोक्यात आले आहे.” असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण…

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने अहमदनगर येथे पक्षांसाठी मातीची भांडी वाटप

अहमदनगर- उन्हाळ्यात पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने अहमदनगर येथे नागरिकांना मातीची भांडी नुकतीच वाटप करण्यात आली असल्याचे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण…

यंदा पाऊसकाळ कमी? ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे पावसाळ्यात पाऊस पडेल का?

मागील काही वर्षांपासून वातावणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यावर्षी ऐन उन्हाळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्यामध्ये अल निनो सक्रीय राहणार असल्याचा फटका परतीच्या पावसाला बसणार…

ऋतू चक्र कोलमडले उन्हाळा आहे की पावसाळा; या वर्षी असा आहे हवामान तज्ञाचा अंदाज

राज्यात पावसाने शेतकर्‍यांना हैराण केले आहे . गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे . पण हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काही शेतकर्‍यांचे पिके…

शेतकऱ्यांना अलर्ट महाराष्ट्रात या तारखेपर्यंत अवकाळी पाऊस गारपीट संकट

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डख वर्तवलेला आहे. एप्रिल महिन्यात राज्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान…

जाणून घ्या भारतातील जमिनींची मोजणीचा इतिहास, गुंठा म्हणजे काय?

आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील की, गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले? पूर्वी मोजणी व…

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice