वारी म्हणजे काय? पंढरीच्या वारीचा इतिहास काय आहे
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य…
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य…
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे आहे.या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे असते . जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो…
माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला 'जीआय टॅग' साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबुलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो. देशभरातून माहूर येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने…
मुंबई, दि. 13 :- सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून शासकीय काम अधिक गतिमान होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.13 जून ) राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने 10 मोठे निर्णय घेतले आहेत. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यापुढे…
विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडंस वर्गाचे आयोजन करण्यास सुरुवात…
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचा महाराष्ट्रातील एकमेव नवोपक्रम जिल्हा जिल्हा परिषद शाळा व कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेऊन दहावी उत्तीर्ण होणाऱ्या 30 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दोन वर्षे…
मुंबई : खंडणीप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी बुकी अनिल जयसिंघानीच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचाही समावेश केला आहे. अमृताने 20 फेब्रुवारी…
महाराष्ट्रात मान्सून आगमनाची तारीख महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा वाढत आहे, खरे तर अरबी समुद्रात तयार झालेले ‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. पण याच दरम्यान एक…
मुंबई, दि. ८ – महिलेचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केल्याची खळबळजनक घटना मुंबई जवळील मीरा रोड नयानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत आकाशदीप बिल्डिंगमध्ये समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप…