मोठी बातमी: शाळेची घंटा १७ ऑगस्टपासून सुरू.. शालेय विभागाकडून निर्णय जारी झाला आहे.
मुंबई(दि.१०):- राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती मिळाली…
0 Comments
11/08/2021
