निसर्ग व पर्यावरण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन उत्साहात; तरुणांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा : अध्यक्ष प्रमोददादा मोरे

निसर्ग व पर्यावरण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन उत्साहात; तरुणांनी पर्यावरण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा : अध्यक्ष प्रमोददादा मोरे

पुणे (प्रतिनिधी ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे) आळंदी येथे निसर्ग व पर्यावरण मंडळाचे आठवे पर्यावरण संमेलन आळंदी देवाची येथून.. पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेने आणि स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या या निसर्ग व पर्यावरण मंडळाचे कार्य राज्यभर अविरतपणे सुरू असून या कार्यात हजारो माणसे जोडली जाऊन तरुणांनी या पर्यावरणीय चळवळीत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. Nisarg paryavaran mandalache athave sammelan, Youth should take initiative to save the environment: President Pramoddada More निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या वतीने नुकतेच (दि. २९ रोजी) आळंदी येथील देविदास आश्रमशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती…

Read More

Santosh Deshmukh Murder Case | पोलिसात प्रशासनाची हतबलता की तपास यंत्रणा फेल; वाल्मीक कराड स्वतःच शरण

Santosh Deshmukh Murder Case | पोलिसात प्रशासनाची हतबलता की तपास यंत्रणा फेल;  वाल्मीक कराड स्वतःच शरण

बीड केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपा सुरू आहे. त्यातच, आज बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) आज सीआयडी पोलिसांसमोर शरण आत्मसमर्पण केले असन सीआयडीने त्याला अटकही केली आहे. The weakness of the police administration or the failure of the investigative system; Valmik Karad surrendered himself मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला हत्या झाल्यानंतर सात आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल झालेला…

Read More

लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा ! दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा शेकडो वर्षाची परंपरा

लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा ! दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा शेकडो वर्षाची परंपरा

माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे) माळेगांव ता. लोहा येथून.. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी मार्गशिष महिन्यात भरते. यावर्षी ही यात्रा रविवार 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या पाच दिवसाच्या कालावधीत भरणार आहे. गेल्या काही वर्षात नांदेड व लातूर जिल्हा प्रशासनाने यामध्ये आपला सहभाग वाढवला आहे. नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती आणि माळेगाव ग्रामपंचायत या यात्रेचे आयोजन करते. Malegaon Yatra, an invention of folk culture! The largest yatra in South India, a tradition of hundreds of years, read the…

Read More

तुमच्या राजकीय चिखलफेकीत महिला कलाकारांना ओढू नका सुरेश धसांच्या “व्यंग्यात्मक” टिप्पणीवर प्राजक्ता माळीचा आक्षेप

तुमच्या राजकीय चिखलफेकीत महिला कलाकारांना ओढू नका सुरेश धसांच्या “व्यंग्यात्मक” टिप्पणीवर प्राजक्ता माळीचा आक्षेप

मुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आष्टीचे आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोलत असताना रश्मीका मंदाना, सपना चौधरी, व प्राजक्ता माळी यांचे नाव घेऊन “political event management चा Parli pattern” या विषयी “व्यंग्यात्मक” टिप्पणी केल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार धस यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदवला आहे. प्राजक्ता माळी सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हस्य जत्रा’ या विनोदी मालिकेचे सूत्रसंचालन करतात, ज्यामध्ये लोकप्रिय अभिनेते आणि व्यावसायिक विनोदी कलाकार स्टेजवर सादरीकरण करतात. माळी या प्रशिक्षित नृत्यांगना आहेत त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. Prajakta Mali objects…

Read More

संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, बीडमध्ये निषेध मोर्चात लाखो लोक

संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, बीडमध्ये निषेध मोर्चात लाखो लोक

बीड : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी व्हावी, वाल्मिक कराड यांना अटक करावी, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बीडमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते. आमदार, खासदार रस्त्यावर : संतोषला न्याय द्या, वाल्मिकला अटक करा, वाल्मीक कराड यांच्या मालमत्तेची चौकशी करा, असे फलक घेऊन महिला-पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरंगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार अभिमन्यू पवार, आमदार जितेंद्र आवाड, नरेंद्र पाटील आदी नेते व…

Read More

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळा

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (२६ डिसेंबर) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून कार्य केले, ज्यादरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारताने आर्थिक उदारीकरणाच्या दिशेने मोठी पावले उचलली, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. डॉ. सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमधील…

Read More

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरती

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरती

भारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. Life Insurance Corporation of India (LIC) is recruiting female representatives (agents) in Beed, Latur, Dharashiv and Chhatrapati Sambhajinagar districts. LIC OF INDIA SPECIAL LADIES RECRUITMENT-2024 (Special Drive) शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान दहावी/ बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा : उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ५० वर्षे दरम्यान असावे. विद्यावेतन : पहिल्या वर्षी दरमहा ७०००/- रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा ६०००/- रुपये तर तिसऱ्या वर्षी दरमहा ५०००/- रुपये मिळेल. सुविधा :…

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे..

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे..

सदरील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घटनेला आज 15 16 दिवस होऊनह मुख्य आरोपी अटक झालेली नाही. घटनेतील मास्टरमाइंड ही अटक नाहीत. प्रशासनाचा तपास अत्यंत संथगतीने चालू असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. नेमकं प्रशासनावर कुठल्या लोकप्रतिनिधीचख दबाव आहे का? असे लोकांमध्ये चर्चा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे.. Beed’s Mahanishedh Morcha in the Santosh Deshmukh murder case is not against casteism but against gangsterism. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून मराठा क्रांती मोर्चाने देखील आता या घटनेविरोधात संताप…

Read More

किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…

किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…

The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the announcement on 26th January Republic Day… माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) गत अनेक वर्षापासून किनवट जिल्हा निर्मितीचे गुन्हाळ सुरु आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापूर्वी उपरोक्त नवजिल्ह्याच्या निर्मितीचा विषय चर्चेच्या पटलावर येत असतो. यंदाही तो मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नांदेड जिल्ह्याचे विभाजन होऊन मांडवी व इस्लापूर तालुका नवनिर्मितीसह किनवट जिल्हा म्हणून घोषित होणार काय? याकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे. Kinwat district creation Public…

Read More

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

बीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी शनिवार (दि.२८) रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. All-party march in Beed to demand justice for the family of Sarpanch Santosh Deshmukh of Massajog मस्ससाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलेली होती. आज सर्व पक्षीय बैठकीमधील सर्व जातीय समाज बांधवांच्या भावना तीव्र होत्या ज्या पद्धतीने एखादा इसीस तथा तालीबानी अतिरेकी नक्षलवादी जसे हाल हाल करून क्रुरु पद्धतीने मारतात तशाच मानसिकतेने संतोष देशमुख…

Read More