महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डख वर्तवलेला आहे. एप्रिल महिन्यात राज्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता वेळेवर आवश्यक काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचा अंदाज समजून घ्यावा. Alert to farmers Unseasonal rain and hail crisis in Maharashtra till this date पंजाब डक यांनी पावसाचा अंदाज वर्तवलेला आह त्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये तुरळ ठिकाणी मेघ गरजने नुसार वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजाची दखल घ्यावी. Alert…
Read MoreTag: Unseasonal rain
मार्चमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्याला 30 कोटी 52 लाख रुपयांचा निधी
30 crores 52 lakhs fund to Nanded district for rain damaged farmers in March पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांना दिला होता दिलासा महाराष्ट्र शासनाच्या तत्पर निर्णयाची प्रचिती नांदेड (जिमाका), दि. 11 :- नांदेड जिल्हा व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी मार्च महिन्यात 4 ते 8 मार्च या कालावधीत तसेच दिनांक 16 ते 19 मार्च या काळात पडलेल्या अवेळी पावसामुळे काही शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना वेळीच मदतीचा हात पोहचावा या उद्देशाने तातडीने 177 कोटी 80 लक्ष 61 हजार एवढा निधी 10 एप्रिल रोजी शासन निर्णय…
Read Moreपुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
महाराष्ट्र हवामान अपडेट Maharashtra Weather Updates पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसून पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. रत्नागिरीतील साखरपा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धान्य उडाले. वादळामुळे काही घरांचे पत्रेही उडून गेले. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. Warning of rain with lightning for the next three days across Maharashtra News in Marathi मेघगर्जनेसह पाऊस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती आहे. दरम्यान, मुंबईत…
Read More“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित
मुंबई, दि. ०५ : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेतीपिकांचे नुकसान 33 टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना…
Read Moreहवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अवकाळी पाऊस व गारपीटीचे कारण सांगितले
Meteorologist Punjabrao Dakh explained the reason for unseasonal rain and hailstorm पृथ्वीवरील झाडे माणसाने तोडल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे यामुळे पाऊस वाढलेला आहे जर माणसाने झाडे लावून पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी नाही केले तर भविष्यात सगळीकडेच प्रचंड मोठ्या गारपीटीला सामोरे जावे लागेल गारपिटीमुळे होणारी मोठी हानी टाळायची असेल तर माणसाने झाडे लावा असे आव्हान परभणी येथील हवामान तज्ञ पंजाबराव पाटील यांनी केले. Meteorologist Punjabrao Dakh explained the reason for unseasonal rain and hailstorm तांदूळवाडी तालुका माढा येथे शिवजयंती निमित्त डक पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते यावेळी डक पाटील आपल्या…
Read Moreपुढील तीन दिवस याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
Chance of unseasonal rain here for the next three days; Punjabrao Dakh’s new weather forecast हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज असा आहे कि 20-21 मार्चला राज्यामध्ये मुंबई, जुन्नर, नगर जिल्हा तसेच नाशिकच्या थोड्याफार भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुरळ ठिकाणी म्हणजेच नगर जिल्ह्यातील एक-दोन खेड्यामध्ये पाऊस पडण्याची थोडी शक्यता आहे. 21 मार्च चा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर राज्यात एकंदरीत परिस्थिती अशी असणार आहे कि 24 आणि 25 तारखेला पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. 24 आणि 25 तारखेला पूर्व विदर्भामध्ये खूप आभाळ येणार…
Read Moreशेतकऱ्यांनो सावधान आजपासून महाराष्ट्रात गारपीटसह अवकाळीची शक्यता; हवामान खात्याद्वारे अलर्ट जारी
Farmers beware, chances of unseasonal weather with hail in Maharashtra from today; Alert issued by Meteorological Department राज्यात पुन्हा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. 16 मार्चपर्यंत मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे. Farmers beware, chances of unseasonal weather with hail in Maharashtra from today; Alert issued by Meteorological Department महाराष्ट्रात येत्या 5…
Read Moreमहाराष्ट्रात पून्हा अवकाळी पावसाचे संकट; या ठिकाणी पाऊस पडण्याचे संकेत
Unseasonal rain crisis in Maharashtra again; Indications of rain at this place untimely-rain राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. राज्यात कुठे उन्हाचा तडाखा जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण झाले आहे. अशातच, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आजपासून म्हणजे 12 ते 15 मार्च दरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने untimely-rain गेल्या पाच ते सात मार्च दरम्यान तडाखा दिल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ आता १३ ते १७ मार्च दरम्यान पून्हा अवकाळी (Rain) पावसाचे संकट उभे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज…
Read More