अठ्ठावीस वर्षांनी अनुभवला शालेय दिवस; दहावी पर्यंत एकत्र शिकलेल्या बाल वर्ग मित्रांचे स्नेह संमेलन

नगर || दहावीनंतर शिक्षण आणि त्यानंतर व्यवसाय, नोकरी व अन्य कारणाने दुरावलेले मित्र २८ वर्षांनंतर एकत्र आले. ४० ओलांडलेले हे मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या भागात व्यवसाय, नोकरीत स्थिरावले. मात्र आता आयुष्याच्या या…

0 Comments