नवी दिल्ली | PM Kishan Samman Nidhi Yojana संपूर्ण शेतकरी बांधवांच्या साठी येत्या काही दिवसांमध्ये एक दिलासादायक बातमी कानावर पडू शकते. यामध्ये केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रकमेत दुप्पट वाढ करू शकते. माध्यमाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचे ऐवजी, आता १२ हजार रुपये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून २ हजार रुपये यांच्या ऐवजी ४ हजार रुपये मिळणार आहेत. PM Kishan Samman Nidhi Yojana
बिहारचे कृषिमंत्री, अमरेंद्र प्रताप सिंह यांनी या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री, नरेंद्रसिंह तोमर आणि आणि केंद्रीय अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केलेली आहे. कृषिमंत्र्यांच्या मते पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम काही दिवसात डबल होऊ शकते. त्यासाठी सरकारने संपूर्ण तयारी केलेली आहे.
खरेतर कृषिमंत्र्यांनी हा फक्त दावा केला आहे. केंद्र सरकारकडून, असे कोणते ही अधिकृत संकेत किंवा सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत. PM Kishan Samman Nidhi Yojana
केंद्र सरकारने पाठीमागच्या सोमवारी देशातील ९.७५ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १९५०० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सांगितले आहे की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येत आहेत. त्यांच्या या विधानावरून ही सन्मान निधी वाढवला जाण्याची शक्यता वाटत आहे. There are the next Installment of PM Kishan Samman Nidhi Yojana is announce in August month. But now the Beneficiary list of farmers is preparing basis on your registration The State-wise Beneficiary List for पीएम किसान बैलेंस चेक ऑनलाइन is now released by Prime Minister. Here following steps through which you can check PM Kisan Beneficiary Status 2021 of 9th and 8th Installment at pmkisan.nic.in official website:
=======================================================================================
- Birdev Done UPSC मेंढपाळचा मुलगा ते आय पी एस अधिकारी संघर्ष चा येळकोट येळकोट करणारा बिरदेव डोणे कोण आहेWho is Birdev Done, the Mendpal son who succeeded in UPSC? देशातील … Read more
- Pahalgam terrorist attack | जम्मू काश्मीर पहलगाम हल्ल्यात 26 पर्याटक ठार, महाराष्ट्रातील सहा जण – वाचा सविस्तरजम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ … Read more
- क्रिकेट क्षेत्रात खळबळ; लिंग परिवर्तन केलेला आर्यन किंवा अनाया बांगर पुन्हा चर्चेत, लालनटॉप दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोपअनाया बांगरने अलीकडेच भारतीय पुरुष क्रिकेट परिसंस्था स्त्रीमध्ये रूपांतरित होण्याच्या काळात अप्रिय … Read more
- प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची प्रशासनातील लुडबुड, सिईओ यांना खटकली ?जालना जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शालार्थ समन्वयक म्हणून … Read more
- काय आहे वक्फ दुरुस्ती विधेयक? विरोधकांचा त्याला का विरोध आहे?बुधवारी वादग्रस्त वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरून केंद्र आणि विरोधी पक्षांमध्ये आमनेसामने येण्याची शक्यता … Read more