Help poor Maratha students economicaly | १० वी मध्ये उच्च गुण प्राप्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी मार्फत आर्थिक मदत करा.

माहूर(प्रतिनिधी) , १० वी मध्ये उच्च गुण प्राप्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी मार्फत आर्थिक मदत करा आदी मागणीसह विविध मागण्याचे निवेदन ज्ञानेश्वर चौधरी यांनी ना. जयंत पाटील यांना सादर केले. मराठा समाजाचे शासकीय नौकरी व शैक्षणिक आरक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे.
आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागास समाज असून आरक्षणामुळे हतबल झाला आहे. किमान मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीकरिता १० वी मध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना MH-CET, JEE, NEET या सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस साठी आर्थिक भरीव मदत करून सारथी मार्फत देऊन दिलासा देणे आवश्यक आहे.
तेव्हा सारथी मार्फत १० वी मध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना MH-CET, JEE, NEET या सारख्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासेस साठी आर्थिक भरीव मदत करण्याची मागणी केली आहे.
- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने नवव्या राज्यस्तरीय पर्यावरण सम्मेलनासाठी माहुर येथे राज्याध्यक्षाचा पाहणी दौरा…माहूर :- (प्रतिनिधी) ज्ञानेश्वर कऱ्हाळे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या…
- अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नोंदणी सुरू, तीन जूनला पहिल्या फेरीचे अंतिम गुणवत्ता यादी |Online admission process registration for class 11 begins, final merit list of first round on June 3पुणे : राज्यात पहिल्यांदाच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील…
- IPL 2025 Playoffs: Qualified teams, schedule, timetable, venue, streaming| आयपीएल २०२५ प्लेऑफ: पात्र संघ, वेळापत्रक, वेळापत्रक, ठिकाण, स्ट्रीमिंगइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२५) चा १८ वा हंगाम स्वतःच्या पद्धतीने अनोखा ठरला आहे, कारण…
- दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध गुजरात टायटन्स (जीटी) आयपीएल २०२५, समोरासमोर, आगामी सामना आणि निकालआयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आणि गुजरात टायटन्स (जीटी) पाच वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये डीसीने…
- आकाशात चमकणारी विज कशी तयार होते ? कशी पडते ? वीज का आहे महत्वाची ? भीती नव्हे काळजी घेणे, सर्व प्रक्रिया समजून घेऊया….पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असते. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत…