मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ

मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी आता उपोषण स्थगित निर्णय घेतला आहे. Manoj Jarange’s nine-day hunger strike stopped; Time for the government to code of conduct जरंगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज व गावातील आंदोलकांच्या मदतीने मनोज जरांगे आपले उपोषण सोडणार आहेत. Manoj Jarange broke has hangar after eight days जोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही तोपर्यंत मी राजकीय…

Read More