महाराष्ट्रात होणार पंच्याहत्तर हजार रिक्त पद भरती प्रक्रिया मंत्रीमंडळ निर्णय – मुख्यमंत्र्यांचे गती देण्याचे निर्देश
मुंबई, दि. २९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे…
