वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की, सुषमा अंधारे यांच राज ठाकरे यांना लिहले खुले पत्र
प्रति श्री राज ठाकरेअध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सस्नेह जय महाराष्ट्र ! वि. वि. पत्र लिहिण्यास कारण की, इंटरनेट आणि ई-मेलच्या युगामध्ये आजही आपण पत्रलेखनासारखी आपली अत्यंत प्राचीन परंपरा जतन आणि संवर्धन करीत आहात त्यामुळे पत्राद्वारे हा संवाद आपल्याशी साधण्याचा प्रयत्न करत आहे. खारघर दुर्घटनेच्या संदर्भात किमान चार दिवसांनी का होईना काल आपण व्यक्त झालात हे … Read more