राज ठाकरे प्रबोधनकारांच्या कुळाचे की पुरंदरेच्या गोत्राचे वाचा सविस्तर
वि .का .राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या अहवालात कायस्थ समाजावर राजद्रोहाचा आरोप करून ,छत्रपती संभाजी राजांची हत्या कायस्थांमुळे घडून आली ,असा खोटा इतिहास लिहिला होता .कळस म्हणजे कायस्थांचे…
