‘खालिद का शिवाजी’ – समतेचा शोध घेणारा सामाजिक भान असलेला चित्रपट

‘खालिद का शिवाजी’ – समतेचा शोध घेणारा सामाजिक भान असलेला चित्रपट

सध्या देशभरात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भांमध्ये जी अतिसंवेदनशीलता दिसून येते, त्या पार्श्वभूमीवर ‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट केवळ एक कलाकृती न राहता, ती एक सशक्त सामाजिक हस्तक्षेप बनून समोर येतो. ‘Khalid Ka Shivaji’ – A socially conscious film that explores equality दिग्दर्शक राज मोरे यांची ही पहिलीच मराठी फिचर फिल्म असून, तिची निवड … Read more

निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ तर्फे “मूठभर धान्य, घोटभर पाणी ” योजनेअंतर्गत माहूरमध्ये मातीच्या परळाचे वाटप.

निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ तर्फे “मूठभर धान्य, घोटभर पाणी ” योजनेअंतर्गत माहूरमध्ये मातीच्या परळाचे वाटप.

तीव्र उष्णतेमुळे मुक्या प्राण्यांना पक्षांना तहान भागविण्यासाठी मंडळाचा उपक्रम… Distribution of soil pellets in Mahur under the “Handful of Grain, A Glass of Water” scheme by the Nature and Environment Pollution Prevention Board. माहूर:- (प्रतिनिधी ज्ञानेश्वर कऱ्हाळे )निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मराठवाडा /विदर्भ दौऱ्यानिमित्य माहुर येथे “मूठभर धान्य … Read more

असा आहे शिवराज्याभिषेक दिनाचा अर्थ; छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान

असा आहे शिवराज्याभिषेक दिनाचा अर्थ; छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शक १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करून सार्वभौम राज्य घोषित केले. अनेक वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या मराठी प्रदेशात नवचैतन्य सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील अत्यंत विशद आणि अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती ही पदवी धारण केली. छत्रपती … Read more

लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती

लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम “निसर्गाचे पर्यावरण धोक्यात आले आहे. उष्णतेने सर्वोच्च तापमान गाठल्याने उष्माघाताने मानवाचे जीवनमान धोक्यात आले आहे.” असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील खांडगे आणि कारखिले यांच्या लग्न समारंभात व्यक्त केले. अशा पर्यावरण पूरक विवाहाची भविष्यात गरज … Read more

भगवान महावीर स्वामीचा जीवन परिचय || Biography of Lord Mahavir Swami in Marathi

भगवान महावीर स्वामीचा जीवन परिचय || Biography of Lord Mahavir Swami in Marathi

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी हे अहिंसेचे मूर्त स्वरूप होते. त्यांचे जीवन त्याग आणि तपश्चर्याने भरलेले होते. त्यांना लंगोटीपर्यंतही प्रवेश नव्हता. ज्या युगात हिंसा, पशुबळी, जातिभेद वाढले त्या युगात महावीर आणि बुद्ध यांचा जन्म झाला. दोघांनीही या गोष्टींविरोधात आवाज उठवला. दोघांनी खूप अहिंसा विकसित केली. Life introduction of Lord Mahaveer Swami भगवान … Read more

शहीद स्मृती दिन; आजच्याच दिवशी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी का देण्यात आली ?

शहीद स्मृती दिन; आजच्याच दिवशी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी का देण्यात आली ?

23 March Shaheed Diwas Bhagat Singh, Sukhdev, Rajguru Information in Marathi Shaheed diwas 2023 | आज (23 मार्च) देशातील शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग, त्यांचे सहकारी राजगुरू, सुखदेव यांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. 23 March Shaheed Diwas Martyrs Memorial Day; Bhagat Singh, … Read more

न ऐकलेले महात्मा जोतीराव गोविंदराव फुले संपूर्ण माहिती |Biography Mahatma Jotirao Govindrao Phule About Complete Information

न ऐकलेले महात्मा जोतीराव गोविंदराव फुले संपूर्ण माहिती |Biography Mahatma Jotirao Govindrao Phule About Complete Information

फुले, महात्मा जोतीराव गोविंदराव: (?  १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०). महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. जोतीरावांच्या लहानपणीच … Read more

राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याचा निर्णय

राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याचा निर्णय

Decision to conduct examination for all clerical posts in the state through MPSC पुणे – शासनाच्या सरळसेवा भरतीतील वाढती अनागोंदी पाहता ही पदेही राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरावी, अशी मागणी कित्येक दिवसांपासून जोर धरून आहे. आता शासनाने प्राथमिक स्तरावर तरी सकारात्मक पाऊले उचलल्याचे दिसून येत असून, गट-क प्रवर्गातील लिपिकवर्गीय पदे आता एमपीएससी मार्फत भरण्यात येणार … Read more

संघर्षयोध्दा – गोपीनाथरावजी मुंडे “मी तुमच्यात नसलो तरी माझा संघर्षाचा वारसा तुमच्या सोबत आहे.”

संघर्षयोध्दा – गोपीनाथरावजी मुंडे “मी तुमच्यात नसलो तरी माझा संघर्षाचा वारसा तुमच्या सोबत आहे.”

महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात,ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्यात आणि कोणतीही सामाजीक,राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या,सर्वसामान्य कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ रोजी नाथरा या छोट्याशा गावी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म (Gopinathravji Munde Saheb was born on December 12, 1949 in a small village called Nathra) झाला. स्वबळावर, स्वकर्तृत्वाने त्यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी … Read more

रामायणातुन काय शिकावे|What to learn from Ramayana?

रामायणातुन काय शिकावे|What to learn from Ramayana?

नमस्कार मित्रानों हिंदू धर्मातील वेद, ग्रंथ, उपनिषदे या मधून मनुष्य जीवन प्रवासात लागणारे नीतीमूल्य चांगल्या वाईट गोष्टीची शिकवण मिळते. आज आपण रामायण कथेतून काय शिकले पाहिजे ते पाहाणार आहोत. What to learn from Ramayana? तुम्ही कितीही विद्वान पंडीत असाल परंतु तुमची एक चुक तुम्हाला उध्वस्त करेल. रावण हुशार होता परंतु त्याने सितेचे अपहरण केले व … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice