काय आहे मणिपूर हिंसाचार प्रकरण; का जळतय राज्य; मैतेई आणि कुकी दरम्यान संघर्ष काय आहे

काय आहे मणिपूर हिंसाचार प्रकरण; का जळतय राज्य; मैतेई आणि कुकी दरम्यान संघर्ष काय आहे

हे आहे कुकी व मेईतेई आणि जमातींमधील संघर्षाचे कारण ? मैतेई ट्राईब युनियनच्या याचिकेवर मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेई समुदायाला जमातीचा दर्जा देण्यास सांगितले. या आदेशाविरोधात आदिवासी एकता मोर्चा काढण्यात आला. मणिपूरच्या ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन (एटीएसयूएम) ने ‘आदिवासी एकता मार्च’ दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचाराचा अवलंब केल्यावर 3 मे रोजी नवीनतम संघर्ष सुरू झाला. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सने फ्लॅग मार्च काढला पण हिंसाचार थांबला नाही. What is Manipur violence Issue; Why Burning State; What is Clashes of Between Meiteis And Kukis यादरम्यान कर्फ्यू लागू करण्यात आला, इंटरनेट बंद…

Read More