दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडताना स्वतःमधील क्षमता (टॅलेंट), आवड यांची सांगड घालून करिअरची निवड करावी लागते. दहावीनंतर काय करायचे यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन मिळवत आहेत. स्वतःची आवड व क्षमतांची तपासणी करुन त्यांना करिअरची वाट निवडावी लागणार आहे. त्यांच्यासमोर कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसोबत अभियांत्रिकी व आयटीआयसारखे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहेत. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचे भवितव्य अधिक उज्वल असल्याचे करिअर तज्ज्ञांचे मत राहात आहे. Career Guidance| What after 10th? How to choose an area? Guidance to remove doubts in the minds of students करिअर निवडण्याची पारंपरिक पध्दत करिअर निवडण्याची शास्त्रीय पध्दत…
Read MoreMonth: May 2023
Demonetisation | पुन्हा होणार नोट बंदी दोन हजारांची नोट चलनातून बाहेर: या तारखेपर्यंत मुदत
Demonetisation 2000 note out of circulation: Expiry till this date भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 2016 च्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा RBI ने केली आहे. मात्र, सध्या बाजारात 2000 च्या नोटा चलनात राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना ग्राहकांना 2000 रुपयांच्या नव्या नोटा देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जमा करता येतील. Demonetisation 2000 note out of circulation:…
Read Moreम्हणून मी दोन फटके मारले; सुषमा अंधारे यांना जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी मारहाण केल्याचा दावा
बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केलाय. अंधारे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सध्या बीडमध्ये पोहोचली आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा केलाय. पण त्यांचा हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळला आहे. मला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे. So I struck two blows; It is claimed that Sushma Andhare was beaten up by District Chief Appasaheb…
Read MoreICC World Cup 2023 || भारतीय संघ जाहीर; टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी
ICC World Cup 2023: आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. त्यामुळे यंदाच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं दिसतंय. या वर्ल्ड कपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. ICC World Cup 2023 || Indian team announced; Chances for these players in Team India भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार…
Read MoreMaharashtra State Board Result || इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC)चा निकाल या तारखेला प्रसिद्ध करणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC) निकाल प्रसिद्ध करणार आहे. ताज्या अहवालानुसार, इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल 20 मे नंतर जाहीर होण्याची अपेक्षा आहे. Maharashtra State Board Result || Class 10th (SSC) and Class 12th (HSC) result will be released on this date. निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा 20 मेनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा 13 लाखांहून…
Read Moreलग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम “निसर्गाचे पर्यावरण धोक्यात आले आहे. उष्णतेने सर्वोच्च तापमान गाठल्याने उष्माघाताने मानवाचे जीवनमान धोक्यात आले आहे.” असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील खांडगे आणि कारखिले यांच्या लग्न समारंभात व्यक्त केले. अशा पर्यावरण पूरक विवाहाची भविष्यात गरज आहे व अशा प्रकारच्या विवाहाचे समाजाने अनुकरण करावे असेही प्रमोद मोरे यांनी सांगितले. पुणे जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संघटक श्री संजय कारखिले यांचे चिरंजीव संकेत यांच्या विवाहाच्या निमित्ताने 1500 केशर आंब्याची…
Read Moreनिसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने अहमदनगर येथे पक्षांसाठी मातीची भांडी वाटप
अहमदनगर- उन्हाळ्यात पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने अहमदनगर येथे नागरिकांना मातीची भांडी नुकतीच वाटप करण्यात आली असल्याचे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी सांगितले आहे. या भांडी वाटप कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक भैय्या गंधे ,सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी सचिन कंद ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अहमदनगरचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे , अहमदनगरच्या हास्य क्लबच्या अध्यक्षा छायाताई बंडगर ,पर्यावरण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे ,सचिव वनश्री मोरे यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्याला…
Read MoreZilla Parishad Recruitment 2023 | जिल्हा परिषद च्या १८ हजार ९३९ जागा रिक्त पदांची भरती
राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची कर्मचारी भरती ZP Bharti 2023 करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या भरतीसाठी स्पर्धा परिक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढण्यात येणार असून, या परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी आणि संबंधित पदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. या परीक्षेसाठी मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयाशी संबंधित प्रश्न असणार आहेत. यामध्ये प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्न असतील. या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले…
Read Moreमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार फैसला..?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. १६ मार्च रोजी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाली. शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? याभोवती हे सगळं प्रकरण उभं राहिलं असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील २ ते ३ दिवसांत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमका कधी निकाल येणार? याबाबत वेगवेगळे दावेही केले जात आहेत. यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना सर्वोच्च न्यायालायातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी नियमावलीचा संदर्भ दिला आहे. The Supreme Court will decide…
Read MoreThe Kerala Story Movie Review | केरळमधील तरुण हिंदू महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर केंद्रित चित्रपट
कथा: ‘द केरळ स्टोरी’ मध्ये केरळच्या विविध प्रदेशातील तीन तरुण मुलींच्या कथा सांगितल्या जातात, ज्यात शालिनीच्या कथेवर प्राथमिक लक्ष केंद्रित केले जाते, ज्याचे अपहरण केले जाते आणि नंतर इस्लाम स्वीकारला जातो. शालिनी नंतर कट्टरपंथी बनते. आणि दहशतवादी म्हणून ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले. पुनरावलोकन: ‘द केरळ स्टोरी’ केरळमधील कथित कट्टरतावाद आणि तरुण हिंदू महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याभोवती केंद्रित आहे, ज्यानंतर त्यांना ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले जाते. केरळच्या वेगवेगळ्या भागातील तीन तरुणींची ही सत्यकथा असल्याचे या चित्रपटात म्हटले आहे. ‘द केरळ स्टोरी’ चौकशी कक्षात सुरू होते जिथे शालिनी…
Read More