जालना जिल्हात दहावी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारीसाठी सुपर थर्टीचा प्रयोग

जालना जिल्हात दहावी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारीसाठी सुपर थर्टीचा प्रयोग

जिल्हा जिल्हा परिषद शाळा व कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेऊन दहावी उत्तीर्ण होणाऱ्या 30 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दोन वर्षे मोफत निवासी JEE, NEET, IIT चे मार्गदर्शन दिले जाणार आहे यासाठी घेतल्या जाणाऱ्या सुपर थर्टी परीक्षेसाठी 982 मुलांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून मंगळवारी जालना शहरातील चार केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत … Read more

राज्यातल्या ११ वी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेला आज पासून प्रारंभ

राज्यातल्या ११ वी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेला आज पासून प्रारंभ

The online process of 11th admission https://11thadmission.org.in in the state will start from today मुंबई, दि.२३: राज्यातली ११ वी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया आजपासून सुरू झाली. मुंबई महानगर क्षेत्र यासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती आणि नाशिक महापालिका क्षेत्रातल्या राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी https://11thadmission.org.in या वेबसाइटवर अर्ज दाखल करावे लागतील, अशी माहिती … Read more

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

नांदेड (जिमाका) दि. 10 :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. बुधवार 11 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथून टू-जेट विमानाने सायं. 5.45 वा. श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड … Read more

Agri University : कृषि विद्यापीठांमधील अनुसूचित जातीतील पीएचडी करणारे संशोधनार्थी अधिछात्रवृतीच्या प्रतिक्षेत

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाकारिता बार्टी कडून “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रिय संशोधन अधिछात्रवृती” (BANRF) देण्यात येते. BANRF – २०१९ च्या जाहिरातीच्या अनुषंगाने जाहिर झालेल्या अधिसूचनेमार्फ़त असे सांगण्यात आलेले होते की, सदरची अधिछात्रवृती ही केवळ त्याच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, ज्यांचा पीएचडी करीता प्रवेश हा देशातील (NIRF नुसार) पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये झालेला आहे. मात्र, … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice