Old Pension Scheme ||अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.. या कारणांमुळे संप मिटला.

Old Pension Scheme ||अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला.. या कारणांमुळे संप मिटला.

Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended For Old Pension Scheme मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला (For old pension scheme demand) सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. Finally the strike of state government employees ended.. due to these reasons the strike ended या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन…

Read More

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे राज्यपालांना घाबरतात?; रोहित पवार

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे राज्यपालांना घाबरतात?; रोहित पवार

Are Eknath Shinde, Devendra Fadnavis Afraid of Governor?; Rohit Pawar’s funny question??  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान केल्यानंतर विरोधकांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला या मुद्द्यावरून विरोधकांनी सवाल विचारण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना घाबरत आहेत का? असा सवालच रोहित पवार यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवा. ही व्यक्ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे. एवढे दिवस ही व्यक्ती महाराष्ट्रात…

Read More

सावरकरनीं इंग्रजांकडे माफीपत्र लिहून नौकरी मागितली ; शिंदे सरकार पन्नास खोके – राहुल गांधी पत्रकार परिषद

सावरकरनीं इंग्रजांकडे माफीपत्र लिहून नौकरी मागितली ; शिंदे सरकार पन्नास खोके – राहुल गांधी पत्रकार परिषद

Savarkar wrote an apology letter to the British and asked for a job; Shinde Sarkar Panas Khoke – Rahul Gandhi Press Conference विदर्भ:- मागील आठ वर्षांमध्ये भारतात भीती पसरवली जात आहेत. भाजप नेते देशातल्या शेतकऱ्यांशी आणि युवकांशी बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रश्न कळत नाहीत. म्हणून आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली. ही यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर, अशी जाणार आहे. अकोला येथून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनी देशाला रस्ता दाखवला. देशाला लढण्याची प्रेरणा गांधींनी दिली. त्यामुळे ही आजची लढाई समजून घेणं गरजेचं आहे. भाजपचा मीडियावर कंट्रोल…

Read More

विनयभंगाच्या खोट्या आरोपात अडकवून प्रतिमा मलिन करण्याचा कट || Conspiracy to tarnish image by implicating false allegations of molestation

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या खोट्या आरोपात नाहक अडकवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचला जातोय. या प्रकरणी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपण एखादा कायदा कोणावर अन्याय होऊ नये यासाठी तयार करतो, पण कायद्याचा आधार घेऊन निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणं बरोबर नाही, असे स्पष्ट मत अजितदादांनी व्यक्त केले. हे एक प्रकारचे षड्यंत्र असून या प्रकरणात जसा वेळ जाईल त्याप्रमाणे यामागील सूत्रधार नेमका कोण याचा खुलासा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त…

Read More

लोकशाही आणि संविधानासाठी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभागी

लोकशाही आणि संविधानासाठी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभागी

Shivsena Participated in Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra for Democracy and Constitution – Aditya Thackeray हिंगोली : हिंगोली येथे भारत जोडो यात्रा पोहचली. राहुल गांधी यांनी ही भारत जोडो यात्रा काढली आहे. या यात्रेत आज आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, भारत जोडो यात्रा काल नांदेड येथे पोहोचली. काल राष्ट्रवादी काँग्रेस या यात्रेत सहभागी झाली होती. शिवसेनाही या यात्रेत सोबत आहे. Shivsena Participated in Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra for Democracy and Constitution – Aditya Thackeray काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष वेगवेगळ्या विचारधारेचे आहेत. तरीही…

Read More

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल! राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल! राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा

Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन राहुल गांधींनी नांदेडच्या देगलूर येथे महाराष्ट्रातील पहिली सभा घेतली. राहुल गांधींची ही यात्रा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी आहे. ही यात्रा महाराष्ट्रात पुढचे दिवस असणार आहे. त्यांनी आज नांदेडमधील गुरुद्वारमध्ये जाऊन दर्शन घेतलं. राहुल गांधींची 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे जाहीर सभा होईल. Bharat Jodo Yatra entered in Maharashtra! Rahul Gandhi’s walk from Kanyakumari to Kashmir राहुल गांधी…

Read More

वेदांत आणि फॉक्सकॉन प्रकल्प भाजपशासित गुजरातमध्ये; महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिसकावून घेतला

वेदांत आणि फॉक्सकॉन प्रकल्प भाजपशासित गुजरातमध्ये; महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिसकावून घेतला

Vedanta and Foxconn projects in BJP-ruled Gujarat; Grabbed the grass from Maharashtra’s mouth भारतीय कंपनी वेदांत आणि तायवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनचा १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्लाँट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांत आणि फॉक्सकॉन या जॉइंट वेंचरचं डिस्प्ले एफएबी मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सेमिकंटक्टर असेंबलिंग आणि टेस्टिंग युनिट राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात १००० एकर क्षेत्रात स्थापित केलं जाईल. या जॉइंट वेंचरमध्ये दोन्ही कंपन्यांची भागीदारी ६० आणि ४० टक्के इतकी असेल. राष्ट्रवादी काँग्रेसने शेजारच्या भाजपशासित राज्यावर महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिसकावून घेतल्याचा आरोप…

Read More

Maharashtra Cabinet Expansion : ‘या’आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ पहा

Maharashtra Cabinet Expansion : ‘या’आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ पहा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी पार पडला. यामध्ये १८ जणांनी कॅबिनेट मंत्रिमदाची शपथ घेतली. पण आता या मंत्र्यांना कुठली खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आता मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप कधी होणार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. (cabinet expansion done now) भाजपमधून या मंत्र्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ गिरीश महाजन (Girish Mahajan), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), सुरेश खाडे (Suresh Khade), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), अतुल सावे (Atul Save), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit),…

Read More

मंत्र्याचे अधिकार सचिवांना दिले ही बातमी चुकीची-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट केले

मंत्र्याचे अधिकार सचिवांना दिले ही बातमी चुकीची-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट केले

Chief Minister Eknath Shinde clarified that the news that ministerial powers were given to the secretary is wrong मुंबई, दि. 6 – अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट केले आहे. Chief Minister Eknath Shinde clarified that the news that ministerial powers were given to the secretary is wrong शासनाने दि. 4 ऑगस्ट , 2022 च्या आदेशान्वये मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना दिले आहेत. हे अधिकार केवळ…

Read More

पुन्हा लांबणीवर.. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

पुन्हा लांबणीवर.. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

Election process of Zilla Parishad and Panchayat Committees suspended मुंबई, दि. 05 (रानिआ) : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली. Election process of Zilla Parishad and Panchayat Committees suspended राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला असून, सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना; तसेच…

Read More