प्रबोधनकारांचे राज ठाकरे यांना पत्र

प्रबोधनकारांचे राज ठाकरे यांना पत्र

Prabodhankar’s letter to Raj Thackeray प्रिय राज,टिव्ही चॕनेलला दिलेल्या एका मुलाखतीत तू अकलेचे तारे तोडल्यामुळे सध्या चहूबाजूंनी तुझ्यावर टिकेचा भडीमार सुरु आहे.परंतु मुद्देसूद उत्तर द्यायला तुझ्याकडे एखादा अभ्यासू शिलेदार सुध्दा नाही हे पाहून मला अतिशय वेदना होत आहे.एखाद्या विषयाची परिपूर्ण माहिती नसतांना किंवा अभ्यास नसतांना त्या विषयावर बोलून विनाकारण आपले हसे करुन घेवू नये याची … Read more

कारगिल युद्धाचा इतिहास व संपुर्ण माहिती |Kargil war information in marathi

कारगिल  युद्धाचा इतिहास व संपुर्ण माहिती |Kargil war information in marathi

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगील व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश … Read more

येसूबाई राणीसाहेब यांचे 29 वर्षानंतर मोगल कैदेतून 4 जुलै 1719 ला राजधानी सातारा येथे आगमन | Yesubai Ranisaheb from Mughal captivity after 29 years,

येसूबाई राणीसाहेब यांचे 29 वर्षानंतर मोगल कैदेतून   4 जुलै 1719 ला राजधानी सातारा येथे आगमन | Yesubai Ranisaheb from Mughal captivity after 29 years,

महाराणी येसूबाई साहेब, ह्या शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या राजमाता होत्या .कोकणातल्या शृंगारपूरच्या पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब . सन.१६६५ च्या दरम्यान त्यांचा विवाह शिवपुत्र संभाजी राजांशी संपन्न झाला. विवाहाच्या वेळी त्यांचे वय जेमतेम ६-७ वर्ष होते. त्यामुळे त्यांची जडण-घडण छत्रपती संभाजी राजांसमवेत … Read more

शिवपुत्र रणमर्द छावा सर्जा संभाजी Chatrapati Sambhaji Maharaj- जयंती निमित्त माहिती पर विशेष लेख.

शिवपुत्र रणमर्द छावा सर्जा संभाजी Chatrapati Sambhaji Maharaj- जयंती निमित्त माहिती पर विशेष लेख.

गुरुवारचा शिशिरॠतुतला फाल्गुन महिन्यातील वद्य तृतीयेला हस्त नक्षत्रावर सईबाई राणीसाहेबांनी शंभू बाळाला जन्म दिला .या बाळाच्या जन्माने अवघा मराठा मुलूख धन्य धन्य झाला. या छाव्याच्या जन्माचा मान आमच्या पुरंदर किल्ल्याला मिळाला होता. पुरंदरावर आनंदी- आनंद झाला . गडावर तोफांचे आवाज होत होते. स्वराज्याच्या गादीचा वारस , शत्रुंचा कर्दनकाळ पुरंदरावर आला होता. तिन्ही लोकीचे ऐश्वर्य भरून … Read more

Maharashtra Fort : जलदुर्ग विजयदुर्ग आरमार जागतिक वास्तूशास्त्राचा उतकृष्ठ रचना.

Maharashtra Fort : जलदुर्ग विजयदुर्ग आरमार जागतिक वास्तूशास्त्राचा उतकृष्ठ रचना.

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला Maharashtra Fort मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice