माहूर येथील मुस्लिम युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थिती मध्ये राबविली मोहीम! एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी’ मोहिमे अंतर्गत पंतप्रधानाला तर मुस्लिम आरक्षणासाठी मुखमंत्र्याना पाठविले पत्र! One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation
माहूर:- मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम राष्ट्रवादी युवकने हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजातील युवकांनी मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर मुस्लिम आरक्षणासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक हजार पत्र पाठविले आहे. One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation
‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे. आपण सुद्धा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पत्र लिहावे, असे आवाहन राज्यातील युवकांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ व्या वर्धापन दिन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत दूध सर्करा योग साधक माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी काल दिनांक २८ रोजी परिवार संवाद यात्रेनिमित्त माहूर येथे आलेल्या प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना सोबत घेत माहूर येथील पोस्ट ऑफिस अधून आरक्षणाच्या मागणीचे पत्र पाठविले.
या वेळी मोसिन सय्यद,मोहम्मद अझरुद्दीन,रजिक शेख,आसिफ पटेल,आगा खान,तय्यब शहा, अजमोद्दीन शेख, डॉ.युसुफ,मन्सूर भाई,आरिफ भाई,साबीर सौदागर,अब्दुल रहमान शेख आली,रोमन सय्यद,माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी,नगरसेवक रफिक सौदागर, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मारोती रेकुलवार,शहर अध्यक्ष अमित येवतीकर, बंटी पाटील जोमदे,चिंटू जाधव, राजू चव्हाण,ओम पाटील, यांची उपस्थिती होती. One thousand letters sent by the Muslim community to the Prime Minister for Maratha reservation
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणअंतरवाली सराटी (जालना), १७ मे २०२६: मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी… Read more: मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
- बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरूपुणे/नागपूर, १७ मे २०२६ (महाराष्ट्र व्हॉइस): भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) ने सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात (Bay… Read more: बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरू
- NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यातनवी दिल्ली/पुणे, १७ मे २०२६: देशभरातील MBBS, BDS सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET-UG २०२६… Read more: NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
