वारी म्हणजे काय? पंढरीच्या वारीचा इतिहास काय आहे

वारी म्हणजे काय? पंढरीच्या वारीचा इतिहास काय आहे

पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. आयुष्यात एकदा तरी आपण वारी … Read more

आषाढी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण… मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली ही ग्वाही

आषाढी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण… मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली ही ग्वाही

Invitation to Chief Minister for Vitthal-Rukmini Maha Puja of Ashadi Ekadashi .. मुंबई, दि.१३ : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१० जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर … Read more

Ashadi wari | यंदाही मानाचे दहा पालखी सोहळे एसटीतूनच पंढरपुरला जाणार.

Ashadi wari | यंदाही मानाचे दहा पालखी सोहळे एसटीतूनच पंढरपुरला जाणार.

Online Team | पंढरपुर येथे होत असलेल्या आषाढी वारी सोहळ्यावर कोरनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या सह मानाच्या दहा पालखी सोहळे एसटीतूनच पंढरपुरला जाणार आहेत. एका पालखी सोहळ्यासाठी दोन वाहने असुन प्रत्येक वाहनात तीस लोक असतील. राज्य मंत्रीमंडळात हा निर्णय घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice