Monsoon News 2025 |पावसाची बातमी यंदा मान्सून लवकरच दाखल होणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Monsoon News 2025 |पावसाची बातमी यंदा मान्सून लवकरच दाखल होणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

लवकरच देशात मान्सून दाखल होणार आहे. केरळमार्गे महाराष्ट्रात मान्सूनचा आनंददायी प्रवेश होईल. मे महिन्यातील कडक उन्हानंतर, लहान-मोठे सर्वजण पावसाची आस धरतात. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्याआधी सूर्य चमकत होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने काही जिल्ह्यांना धुऊन काढले आहे. आज आकाशात काळे ढग पसरले आहेत. त्यामुळे सूर्याची किरणे कमी झाली आहेत. … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या तारखेला पडणार महाराष्ट्रात पाऊस हवामान खात्याचा अंदाज

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी या तारखेला पडणार महाराष्ट्रात पाऊस हवामान खात्याचा अंदाज

हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे पावसाबाबतची शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, मागील जुलै महिन्याच्या 25 तारखेपासून पावसात खंड पडला होता, त्यामुळे साधारणतः हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 12 तारखेपर्यंत पावसाचा खंड असणार आहे असे सांगण्यात आलेले होते, तर पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या … Read more

यंदा पाऊसकाळ कमी? ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे पावसाळ्यात पाऊस पडेल का?

यंदा पाऊसकाळ कमी? ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे पावसाळ्यात पाऊस पडेल का?

मागील काही वर्षांपासून वातावणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यावर्षी ऐन उन्हाळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्यामध्ये अल निनो सक्रीय राहणार असल्याचा फटका परतीच्या पावसाला बसणार असल्यामुळे यंदा मराठवाड्यात पावसाचे दिवस कमीच राहणार असल्याचे हवामान तज्ञाच मत आहे. Rainy season this year? Will it rain in monsoon due to rain in … Read more

मार्चमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्याला 30 कोटी 52 लाख रुपयांचा निधी

मार्चमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्याला 30 कोटी 52 लाख रुपयांचा निधी

30 crores 52 lakhs fund to Nanded district for rain damaged farmers in March पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांना दिला होता दिलासा महाराष्ट्र शासनाच्या तत्पर निर्णयाची प्रचिती नांदेड (जिमाका), दि. 11 :- नांदेड जिल्हा व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी मार्च महिन्यात 4 ते 8 मार्च या कालावधीत तसेच दिनांक 16 ते 19 मार्च … Read more

“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित

“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित

मुंबई, दि. ०५ : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये … Read more

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अवकाळी पाऊस व गारपीटीचे कारण सांगितले

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी अवकाळी पाऊस व गारपीटीचे कारण सांगितले

Meteorologist Punjabrao Dakh explained the reason for unseasonal rain and hailstorm पृथ्वीवरील झाडे माणसाने तोडल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढलेले आहे यामुळे पाऊस वाढलेला आहे जर माणसाने झाडे लावून पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी नाही केले तर भविष्यात सगळीकडेच प्रचंड मोठ्या गारपीटीला सामोरे जावे लागेल गारपिटीमुळे होणारी मोठी हानी टाळायची असेल तर माणसाने झाडे लावा असे आव्हान परभणी … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice