Annual gathering along with parents’ meet, child marriage awareness program organized at Kasturba Gandhi Vidyalaya in Jalna city न्युज प्रतिनिधी | जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन, पालक मिळवा व दहावी बारावीच्या मुलींना निरोप समारंभ असा बहुउद्देशीय कार्यक्रम दि. 04-02-2024 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात गटशिक्षणाधिकारी डॉ भरत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आलेला होता. विद्यालयाच्या गृहप्रमुख सपना देवकर यांनी उत्तम नियोजन केलेले होते सकाळी अकरा पासून संध्याकाळी पाच पर्यंत मान्यवरांचे मार्गदर्शन, मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, बाल विवाह, अंधश्रद्धा प्रबोधन विषायवर एकांकिक, पालक मेळावा अशा विविध कार्यक्रमाची रेलचेल यामध्ये दिसून आले.…
Read MoreCategory: जालना
मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा एल्गार; आंदोलनाचे हत्यार जुनेच, मगाण्या जुन्याच, वेळ सातवी- पुढे काय? वाचा सविस्तर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लागू करण्यासाठी, हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी, सरसकट मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी तसेच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे दि. २५ जानेवारी २०२५ पासून सामुहिक सातवे अनिश्चित उपोषण सुरू केलेले आहे. Manoj Jarange’s protest once again, the weapon of the protest is the same old demand; the seventh time. What next? मराठा आरक्षण मागणी सोबतच यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात कुणबींना आरक्षण देण्यासाठी मराठा समाजातील ‘सगेसोयरे’ (रक्ताचे नातेवाईक) म्हणून कुणबींना…
Read Moreमनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी आता उपोषण स्थगित निर्णय घेतला आहे. Manoj Jarange’s nine-day hunger strike stopped; Time for the government to code of conduct जरंगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज व गावातील आंदोलकांच्या मदतीने मनोज जरांगे आपले उपोषण सोडणार आहेत. Manoj Jarange broke has hangar after eight days जोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही तोपर्यंत मी राजकीय…
Read MoreMaratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारले
आंतरवली सराटी (जि. जालना) | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कालपासून जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचं त्यांच्याबरोबर असलेल्या आंदोलकांनी सांगितलं. नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं आणि प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रासह त्यांच्या सगेसोयऱ्यांचा आरक्षणात समावेश करावा, तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या…
Read MoreJalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena यांनी त्यांचा मुलागा दरेगाव येथील सरकारी अंगणवाडी मध्ये टाकला
जिल्हा परिषदांच्या शाळा म्हटल्या की काही पालकं नाकं मुरळतात. सरकारी शाळा, अंगणवाड्यांकडे पाहण्याचा काही पालकांचा दृष्टीकोनच वेगळा असतो. ते आपल्या पाल्यांना मोठमोठ्या खासगी शाळांमध्ये शिक्षणासाठी प्रवेश देतात. पण जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा जो आत्मा असतो तो सहजासहज उमगणार नाही, असाच असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांची असणारी पोटतिडकी अफाट असते. Jalna Zilla Parishad CEO IAS Varsha Meena got her son Addmission in Government Anganwadi at Daregaon Jalna आपल्या विद्यार्थ्याने शिकून खूप मोठा अधिकारी व्हावं, अशी या शिक्षकांची इच्छा असते. जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेतात. पण जिल्हा परिषद शाळा आणि…
Read Moreस्पर्धा परीक्षेची तयारी करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना.
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे आहे.या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवणे खूप महत्त्वाचे असते . जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो त्यामुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन मार्गक्रमण करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना श्रीमती वर्षा मीना यांनी केले.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करिअर मार्गदर्शनाच्या पहिल्या वर्गाची…
Read Moreजालना जिल्हा परिषदेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केले करियर गाईडंस वर्गाचे आयोजन
विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडंस वर्गाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. दर महिन्याच्या पंधरा तारखेला हा गाईडंस वर्ग घेणार आहे. त्यासाठी 150 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. Jalna Zilla Parishad organized a career counseling class for students preparing for the competitive examination यात दहावी, बारावी उत्तीर्ण व पदवीधर पदवीचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे…
Read Moreजालना जिल्हात दहावी नंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारीसाठी सुपर थर्टीचा प्रयोग
जिल्हा जिल्हा परिषद शाळा व कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेऊन दहावी उत्तीर्ण होणाऱ्या 30 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दोन वर्षे मोफत निवासी JEE, NEET, IIT चे मार्गदर्शन दिले जाणार आहे यासाठी घेतल्या जाणाऱ्या सुपर थर्टी परीक्षेसाठी 982 मुलांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले असून मंगळवारी जालना शहरातील चार केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार आहे. Experiment of Super Thirty for Medical, Engineering Entrance Exam Preparation after 10th in ZP Jalna District शेतकरी कष्टकऱ्यांसह सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळा कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेतात या…
Read Moreपानेवाडी शाळेत विद्यार्थ्यांचा आनंदबाजर; शालेय परिसर गाजलेला, २० हजार रुपयांची उलाढाल
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आनंदमेळा बालबाजार (आनंदनगरी) चे आयोजन करण्यात आले होते .मुलांचे व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी तसेच शिक्षणाबरोबरच आर्थिक व्यवहाराचे ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून मिळावे त्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्साहात शेतीमधील भाजीपाला व अन्य वस्तू त्यामध्ये स्वतः तयार केलेले पदार्थ व वस्तू यांचे स्टॉल लावून त्यांची विक्री केली. सदर बालबाजारात इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध प्रकारच्या २० ते २५ प्रकारच्या साहित्यांचे,पदार्थांचे स्टॉल मांडून जवळपास २० हजार रुपयांची उलाढाल करून प्रत्यक्ष खरेदी विक्रीचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला.. बालबाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला ,विविधफळे,समोसे, कचोरी, चहा, पाणीपुरी, शैक्षणिक साहित्य,खमंग पापड,चना…
Read More