असा आहे शिवराज्याभिषेक दिनाचा अर्थ; छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान

असा आहे शिवराज्याभिषेक दिनाचा अर्थ; छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शक १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करून सार्वभौम राज्य घोषित केले. अनेक वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या मराठी प्रदेशात नवचैतन्य सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील अत्यंत विशद आणि अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती ही पदवी धारण केली. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वशक्तिमान. राज्याचा कारभार आणि पदांचे वितरण यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सोयराबाईंना महाराणी आणि छत्रपती संभाजी राजे महाराजांना युवराज म्हणून अभिषेक करण्यात आला. This is the…

Read More

लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती

लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम “निसर्गाचे पर्यावरण धोक्यात आले आहे. उष्णतेने सर्वोच्च तापमान गाठल्याने उष्माघाताने मानवाचे जीवनमान धोक्यात आले आहे.” असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील खांडगे आणि कारखिले यांच्या लग्न समारंभात व्यक्त केले. अशा पर्यावरण पूरक विवाहाची भविष्यात गरज आहे व अशा प्रकारच्या विवाहाचे समाजाने अनुकरण करावे असेही प्रमोद मोरे यांनी सांगितले. पुणे जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संघटक श्री संजय कारखिले यांचे चिरंजीव संकेत यांच्या विवाहाच्या निमित्ताने 1500 केशर आंब्याची…

Read More

भगवान महावीर स्वामीचा जीवन परिचय || Biography of Lord Mahavir Swami in Marathi

भगवान महावीर स्वामीचा जीवन परिचय || Biography of Lord Mahavir Swami in Marathi

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी हे अहिंसेचे मूर्त स्वरूप होते. त्यांचे जीवन त्याग आणि तपश्चर्याने भरलेले होते. त्यांना लंगोटीपर्यंतही प्रवेश नव्हता. ज्या युगात हिंसा, पशुबळी, जातिभेद वाढले त्या युगात महावीर आणि बुद्ध यांचा जन्म झाला. दोघांनीही या गोष्टींविरोधात आवाज उठवला. दोघांनी खूप अहिंसा विकसित केली. Life introduction of Lord Mahaveer Swami भगवान महावीर स्वामींचे जीवन चरित्र मराठीत Biography of Lord Mahavir Swami in Marathi ते सुमारे अडीच हजार वर्षे जुने आहे. वर्धमानचा जन्म चैत्र शुक्ल तेरसला ख्रिस्तपूर्व ५९९ वर्षांपूर्वी वैशाली प्रजासत्ताकातील क्षत्रिय कुंडलपूर येथे वडील सिद्धार्थ आणि…

Read More

शहीद स्मृती दिन; आजच्याच दिवशी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी का देण्यात आली ?

शहीद स्मृती दिन; आजच्याच दिवशी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी का देण्यात आली ?

23 March Shaheed Diwas Bhagat Singh, Sukhdev, Rajguru Information in Marathi Shaheed diwas 2023 | आज (23 मार्च) देशातील शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे भगतसिंग, त्यांचे सहकारी राजगुरू, सुखदेव यांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. 23 March Shaheed Diwas Martyrs Memorial Day; Bhagat Singh, Rajguru and Sukhdev hanged on this day? खरे तर या दिवशी भारताचे सुपुत्र भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी फाशीची शिक्षा स्वीकारली. शहीद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिघांच्या बलिदानाचे स्मरण करत ट्विट केले आणि लिहिले…

Read More

न ऐकलेले महात्मा जोतीराव गोविंदराव फुले संपूर्ण माहिती |Biography Mahatma Jotirao Govindrao Phule About Complete Information

न ऐकलेले महात्मा जोतीराव गोविंदराव फुले संपूर्ण माहिती |Biography Mahatma Jotirao Govindrao Phule About Complete Information

फुले, महात्मा जोतीराव गोविंदराव: (?  १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०). महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य. मूळचे गोऱ्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यामुळे फुले हे नाव पडले. जोतीरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवरच पडला. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता. त्यात अनेक अडचणी आल्या, तरी शालान्त परीक्षेइतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले. इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच…

Read More

राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याचा निर्णय

राज्यातील सर्व लिपिक पदांची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्याचा निर्णय

Decision to conduct examination for all clerical posts in the state through MPSC पुणे – शासनाच्या सरळसेवा भरतीतील वाढती अनागोंदी पाहता ही पदेही राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरावी, अशी मागणी कित्येक दिवसांपासून जोर धरून आहे. आता शासनाने प्राथमिक स्तरावर तरी सकारात्मक पाऊले उचलल्याचे दिसून येत असून, गट-क प्रवर्गातील लिपिकवर्गीय पदे आता एमपीएससी मार्फत भरण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. Decision to conduct examination for all clerical posts in the state through MPSC राज्यातील आरोग्य, ग्रामविकास आणि गृह खात्यातील गट-‘क’ आणि ‘ड’ ची सरळसेवा…

Read More

संघर्षयोध्दा – गोपीनाथरावजी मुंडे “मी तुमच्यात नसलो तरी माझा संघर्षाचा वारसा तुमच्या सोबत आहे.”

संघर्षयोध्दा – गोपीनाथरावजी मुंडे “मी तुमच्यात नसलो तरी माझा संघर्षाचा वारसा तुमच्या सोबत आहे.”

महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात,ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्यात आणि कोणतीही सामाजीक,राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या,सर्वसामान्य कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ रोजी नाथरा या छोट्याशा गावी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म (Gopinathravji Munde Saheb was born on December 12, 1949 in a small village called Nathra) झाला. स्वबळावर, स्वकर्तृत्वाने त्यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ऊसतोड कामगारांचा नेता, मुकादमांचा नेता,सहकार सम्राट, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार, लोकसभा उपनेते ते केंद्रीय मंत्री अशी फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी घेतली.गगनभरारी घेतली तरी आपल्या मातीशी असलेली आपली नाळ कधीही तुटू दिली नाही.आपल्या मातीशी,आपल्या…

Read More

रामायणातुन काय शिकावे|What to learn from Ramayana?

रामायणातुन काय शिकावे|What to learn from Ramayana?

नमस्कार मित्रानों हिंदू धर्मातील वेद, ग्रंथ, उपनिषदे या मधून मनुष्य जीवन प्रवासात लागणारे नीतीमूल्य चांगल्या वाईट गोष्टीची शिकवण मिळते. आज आपण रामायण कथेतून काय शिकले पाहिजे ते पाहाणार आहोत. What to learn from Ramayana? तुम्ही कितीही विद्वान पंडीत असाल परंतु तुमची एक चुक तुम्हाला उध्वस्त करेल. रावण हुशार होता परंतु त्याने सितेचे अपहरण केले व त्याचा उलट काळ सुरू झाला. कधीच कोणावर विश्वास करु नका. विभीषणाने रावणाचे रहस्य सांगितल्याने तो संपला. परिस्थिती कधिही बदलु शकते त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवा. प्रभु श्रिरामचंद्राना महालातुन वनवासात जावे लागले. बंधुप्रेम असावे…

Read More

आर आर आबांच्या भावाची पोलीस सेवेतून निवृत्ती. ‘स्वत:चा सख्खा भाऊ 12 वर्षे राज्याचा गृहमंत्री पण कधी टेंबा मिरवला नाही.

आर आर आबांच्या भावाची पोलीस सेवेतून निवृत्ती. ‘स्वत:चा सख्खा भाऊ 12 वर्षे राज्याचा गृहमंत्री पण कधी टेंबा मिरवला नाही.

आर आर आबांच्या भावाची पोलीस सेवेतून निवृत्ती. ‘स्वत:चा सख्खा भाऊ 12 वर्षे राज्याचा गृहमंत्री पण कधी टेंबा मिरवला नाही. RR Ab’s brother retires from police service. ‘His own brother-in-law has been the Home Minister of the state for 12 years but has never lost his temper.

Read More

देवमाणूस देवाघरी… ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री! श्री क्षेत्र शेगाव विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील

देवमाणूस देवाघरी… ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री! श्री क्षेत्र शेगाव विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील

श्री क्षेत्र शेगाव:माणसातला ‘देव’ कुठे असतो?.. याचा पत्ता होता- शिवशंकरभाऊ पाटील. ‘कर्मयोग’ काय असतो, याचे ठिकाण होते- शिवशंकरभाऊ पाटील. ‘सेवाभाव’ काय असतो, याचे प्रतिक होते- शिवशंकरभाऊ अन्व्यवस्थापन काय असते? याचे प्रत्यंतर होते- शिवशंकरभाऊ पाटील!नावात ‘शिव’ अन् ‘शंकर’ म्हणजे ‘त्रिनेत्र’च नाहीतर, यत्र-तत्र-सर्वत्र असे सर्वव्यापी ‘नेत्र’ म्हणजे पारखी नजर अन् सेवात्मक ‘दृष्टी’ ज्यांच्याकडे होती, की ज्यामुळे श्रीसंत गजानन महाराज संस्थान शेगावमध्ये भक्तीमय ‘सृष्टी’ फुलली..असे हजारो सेवाधारी निर्माण करणारे, शिवशंकरभाऊ पाटील!!भगवान श्रीकृष्णाने धनुर्धर अर्जुनाला कुरुक्षेत्रावर ‘कर्मयोग’ सांगितला, पण ‘सेवा परमो: धर्म’ ही धारणा ठेवून जे ‘कर्मयोगी’ ठरले..ते शिवशंकरभाऊ पाटील!! श्रीगजानन विजय ग्रंथाचे २१…

Read More