Maharashtra Fort : जलदुर्ग विजयदुर्ग आरमार जागतिक वास्तूशास्त्राचा उतकृष्ठ रचना.

Maharashtra Fort : जलदुर्ग विजयदुर्ग आरमार जागतिक वास्तूशास्त्राचा उतकृष्ठ रचना.

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला Maharashtra Fort मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या … Read more

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका,आवताडेंचा विजय

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका,आवताडेंचा विजय

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजप उमेदवर समाधान आवताडे … Read more

आजच्या दिवशी कै. वसंतराव नाईकांच्या पुढाकाराने 1966 ला मराठीला राज भाषा दर्जा देण्याचा अधिकृत निर्णय ! वाचा सविस्तर

आजच्या दिवशी कै. वसंतराव नाईकांच्या पुढाकाराने 1966 ला मराठीला राज भाषा दर्जा देण्याचा अधिकृत निर्णय ! वाचा सविस्तर

Late today. Official decision to make Marathi the official language in 1966 on the initiative of Vasantrao Naik! Read detailed आज आपण महाराष्ट्र वर्धापन दिवस अर्थात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. परंतु त्याचबरोबरीने आज मराठी राजभाषा दिन सुद्धा आहे. Marathi rajyabhasha din आजच्या दिवशी कै. वसंतराव नाईकांच्या पुढाकाराने 1966 ला मराठीला राज भाषा दर्जा देण्याचा … Read more

Information Maharashtra Day | महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो ते जाणून घ्या, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा हुतात्म्यांची नावे

Information Maharashtra Day | महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो ते जाणून घ्या, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा हुतात्म्यांची नावे

Information Maharashtra Day 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र (Maharashtra) स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यातची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन (Information Maharashtra Day) म्हणून साजरा केला जातो. … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice