हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले, पाच दिवस, २४ विधेयकं,मुख्यमंत्र्यांंची अनुपस्थिती आणि सत्ताधारी-विरोधक आमने-सामने, अधिवेशनाचा धावात आढावा

हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले, पाच दिवस, २४ विधेयकं,मुख्यमंत्र्यांंची अनुपस्थिती आणि सत्ताधारी-विरोधक आमने-सामने, अधिवेशनाचा धावात आढावा

Maharashtra Legislative Assembly winter session ends, five days, 24 bills, absence of Chief Minister and ruling-opposition face-to-face, review of the session मुंबई- गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस पार पडला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत यंदाचं अधिवेशन पार पडलं. अधिवेशन म्हटलं की, विरोधक आणि सत्ताधारी अनेक मुद्यांवरून आमने-सामने येतात. तसंच चित्र … Read more

आमदारांच निलंबन रद्द..! 12 च्या बदल्यात 12 होइल का ? |mlas suspension by maharashtra assembly

आमदारांच निलंबन रद्द..! 12 च्या बदल्यात 12 होइल का ? |mlas suspension by maharashtra assembly

अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice