महाराष्ट्रात होणार पंच्याहत्तर हजार रिक्त पद भरती प्रक्रिया मंत्रीमंडळ निर्णय – मुख्यमंत्र्यांचे गती देण्याचे निर्देश
मुंबई, दि. २९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. 75 thousand vacancy recruitment process to be held in Maharashtra Cabinet Decision – Chief Minister’s instructions to speed up रिक्त पदे भरण्याची … Read more