६ जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’ शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. या स्वराज्यात ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला ही हात लावायचा नाही’ हा हुकूम तंतोतंत पालन होत, परस्त्री मातेसमान मानले जात, सर्व धर्मांच्या ग्रंथ आणि प्रार्थना स्थळे सुरक्षित होती. माणसांना माणूस म्हणून जगण्याच पुर्ण स्वातंत्र्य होत अशा लोककल्याणकारी राजांनी राज्याभिषेक करुन घेऊन जगमान्य होण्यासाठी रयत शिवरायांपाशी आग्रही होती.
या सुवर्ण सोहळ्याची नोंद जगभरात झाली होती.
रयतेच्या राज्याच गौरवार्थ स्मरण होण्यासाठी यंदाच्या वर्षापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ६ जून हा “शिवराज्याभिषेक दिन” हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करावयाचा आहे. या निमित्ताने भगवा ध्वज या पध्दतीचा (सिंगल पताका) उभा करायचा आहे. Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’
तरी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवक, पंचायत समितीचे सभापती/ गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासन आदेशाचे पालन करावे ही विनंती. Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’
शासन आदेशात नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांंचा उल्लेख केला नाही तरी नगरविकास विभागाने वरील नागरी संस्थांना ही निर्देशीत करावे ही विनंती. Shivswarajyabhishek Din 6th June will be celebrated in the state as ‘Shivswarajya Din’
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू

