Health Tips| पावसाळ्यात दही का खाऊ नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ

Health Tips| पावसाळ्यात दही का खाऊ नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ

पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हे हवामान जरी उष्णतेपासून दिलासा देण्याचे काम करते. पण सोबत अनेक आजारही घेऊन येतात. बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच निरोगी जीवनशैली पाळली पाहिजे. खाण्यापिण्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. परंतु आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. Why not eat curd … Read more

NCP Split | अशी फुटली राष्ट्रवादी NCP Crisis; शरद पवारांच्या मर्जीने झाले असेल का ?

NCP Split | अशी फुटली राष्ट्रवादी NCP Crisis; शरद पवारांच्या मर्जीने झाले असेल का ?

मुंबई 2 जुलै – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकाच वर्षात दोनदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आहे. NCP Crisis, NCP Split अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, ज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. Ajit Pawar News याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice