Maharashtra Corona : Lockdown 15 जूनपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

Maharashtra Corona : Lockdown 15 जूनपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थिती बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Maharashtra Corona लॉकडाऊन Lockdown आणखी 15 दिवसांसाठी वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हा आता 15 जूनपर्यंत असणार आहे. मे महिन्यात काही जिल्ह्यांमधील परिस्थितीत नियंत्रणात आली तर काही ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाली. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील … Read more

SSC Board Exam : दहावीचा प्रश्न मिटला, जिआर आला, असा होणार अकरावी प्रवेश

SSC Board Exam : दहावीचा प्रश्न मिटला, जिआर आला, असा होणार अकरावी प्रवेश

शालेय शिक्षण मंत्री नाम. वर्षाताई गायकवाड यांनी SSC Board Exam दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे. वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी, … Read more

Health | बहुगुणी लाभदायी तुळशीचे पाणी, आरोग्यासाठी मिळतील हे जबरदस्त फायदे

Health | बहुगुणी लाभदायी तुळशीचे पाणी, आरोग्यासाठी मिळतील हे जबरदस्त फायदे

Online Team : आपल्या घरात तुळस असते. तुळशीचे धार्मिक आणि आरोग्यदायी असे बरेच फायदे आहेत. तुळस पवित्र मानली जाते. तुळस औषध म्हणूनही काम करते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार, तुळशी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. अशा परिस्थितीत तुळशीचे पाणी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही सकाळी उठलात आणि एक ग्लास तुळशीच्या पाण्याचे सेवन केले … Read more

‘EWS Reservation’ प्रमाणेच Maratha Reservation ला घटनादुरुस्तीचे संरक्षण का नाही ? -अशोक चव्हाण .

‘EWS Reservation’ प्रमाणेच Maratha Reservation ला  घटनादुरुस्तीचे संरक्षण का नाही ? -अशोक चव्हाण .

मुंबई, दि. २९ मे २०२१: संसदेत घटनादुरुस्ती करून ‘EWS Reservation’ ‘ईडब्ल्यूएस’ला ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येते तर Maratha Reservation मराठा आरक्षणासाठीही घटनादुरुस्ती का केली जाऊ शकत नाही? घटनादुरुस्तीचे असेच संरक्षण ‘एसईबीसी’ आरक्षणाला का मिळू शकत नाही? असा नेमका प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकारांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice