अहमदनगर, दि. 31 मे (जि.मा.का.वृत्तसेवा) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. Big Announcement Ahmednagar district has been renamed Ahilyadevi Nagar चौंडी, ता.जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे…
Read MoreDay: May 31, 2023
कशी आहे भारताची नवी संसद भवन; भारतीय सांस्कृतिक इतिहासाचा पुनर्स्थापित राजदंड काय आहे. संपूर्ण माहिती
संपूर्ण जगाच्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणार्या, नव्या भारताच्या संसद भवनाच्या झालेल्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संस्कृतीचे अपूर्व दर्शन घडले. सकाळी ७.१५ च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनात दाखल झाले आणि त्यानंतर संपूर्ण वैदिक पद्धतीने पूजापाठ, हवन यांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदी यांना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपुर्द केला. तो हातात घेण्यापूर्वी मोदी यांनी राजदंडाला दंडवत घातला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत मोदी यांनी नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते.तामिळनाडूमधील शैवांच्या मठातील धर्म गुरूंनी १९४७ मध्ये भारत सरकारला…
Read Moreपुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माहिती | Punyashlok Maharani Ahilyabai Holkar Biography
महाराणी अहिल्याबाई होळकर Ahilyabai Holkar या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न…
Read More