Maharashtra State Board Result || इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC)चा निकाल या तारखेला प्रसिद्ध करणार आहे.

Maharashtra State Board Result || इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC)चा निकाल या तारखेला प्रसिद्ध करणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी (SSC) आणि इयत्ता 12 वी (HSC) निकाल प्रसिद्ध करणार आहे. ताज्या अहवालानुसार, इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल 20 मे नंतर जाहीर होण्याची अपेक्षा आहे. Maharashtra State Board Result || Class 10th (SSC) and Class 12th (HSC) result will be released on this date. निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा 20 मेनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा 13 लाखांहून…

Read More

लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती

लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम “निसर्गाचे पर्यावरण धोक्यात आले आहे. उष्णतेने सर्वोच्च तापमान गाठल्याने उष्माघाताने मानवाचे जीवनमान धोक्यात आले आहे.” असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील खांडगे आणि कारखिले यांच्या लग्न समारंभात व्यक्त केले. अशा पर्यावरण पूरक विवाहाची भविष्यात गरज आहे व अशा प्रकारच्या विवाहाचे समाजाने अनुकरण करावे असेही प्रमोद मोरे यांनी सांगितले. पुणे जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संघटक श्री संजय कारखिले यांचे चिरंजीव संकेत यांच्या विवाहाच्या निमित्ताने 1500 केशर आंब्याची…

Read More